Breaking News

कर्जमाफीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील बँकाना निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत  मंजूर केलेले १९ हजार ५३७ कोटी रूपये तात्काळ बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मलबार हिल येथील सह्याद्री …

Read More »

प्रिया-अभयची रहस्यमय ‘गच्ची’

मुंबई : प्रतिनिधी आयुष्यातील सुखदुखाची साक्षीदार ठरलेली ‘गच्ची’ शहरातील प्रत्येक माणसासाठी खास असते. बालपणाच्या गोड आठवणींचा संच दडलेल्या या जागेची सर इतर कोणत्याही ठिकाणाला नाही.  म्हणूनच तर, प्रत्येकांची पर्सनल स्पेस असलेली हि ‘गच्ची’, सिनेमाद्वारे लोकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स यांची निर्मिती असलेला …

Read More »

स्वप्निलला पुत्ररत्नाचा लाभ

मुंबई : प्रतिनिधी बालवयातच अभिनयाकडे वळल्यानंतर मोठेपणी ‘दुनियादारी’, ‘चेकमेट’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मितवा’ असे एका पेक्षा एक सुपरडुपर हिट मराठी सिनेमे देणाऱ्या सिनेचाहत्यांचा लाडका अभिनेता असलेल्या स्वप्निल जोशी बाप बनला आहे. स्वप्निलच्या घरी आज एका लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. २०११ मध्ये स्वप्निल लीना आराध्येसोबत विवाहबंधनात बांधला गेला होता. जवळजवळ …

Read More »

विधान परिषद निवडणूकीत विरोधकांची मते पुन्हा फुटलेलीच भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ तर विरोधकांच्या दिलीप मानेंना अवघी ७३ मते

मुंबई: प्रतिनिधी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत कॉंग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत अपेक्षे  प्रमाणे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र निकाल …

Read More »

सरकार भाजपचे निर्देश मात्र शरद पवारांचे साखर कारखान्यांची वीज खरेदी करण्यासाठी पवारांचे सरकारला आदेश

मुंबई : गिरिराज सावंत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी राज्य सरकारच्या अपांरपारीक ऊर्जा धोरणातंर्गत ऊसाच्या चिपाडापासून वीज निर्मिती सुरु केली. मात्र ही वीज खरेदी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्देश दिले असून या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि वीज महामंडळाचे अधिकारी उपस्थित असल्याची माहीती …

Read More »

आपली भूमी..स्वच्छ चैत्यभूमी..स्वच्छ भूमी आंबेडकरी चळवळीतील तरूणांचा आगळावेगळा उपक्रम

मुंबई:  संजय बोपेगांवकर महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी ३ तारखेपासून आंबेडकर अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. तीन दिवसांच्या अलोट गर्दीमुळे हा परिसर अस्वच्छ होतो. त्याचा आपल्याच बांधवांच्या आरोग्याला त्रास होतो, हे ओळखून तरूण आंबेडकरी अनुयायांनी पुढाकार घेत “आम्ही आंबेडकरवादी, आपली चैत्यभूमी, स्वच्छ भूमी हा आगळा वेगळा …

Read More »

राज्यातील उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधांना चालना विकासासाठी ३२ सांमज्यस करार करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाच्य आणि उद्योग वाढीच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांच्या कामांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी पूर्ण होत आली असून २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि रनवे तयार होणार आहे. तर मुंबईला राज्याच्या इतर भागाशी जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे कामही येत्या …

Read More »

कर्जमाफी योजनेंतर्गत १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर ४१ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९, ५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास ३१ डिसेंबर उजाडेल असे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केल्यानंतर दोन तीन …

Read More »

आंबेडकरी चळवळीचे तीन तेरा ? दलित- आदीवासी नव्या राजकिय पर्यायाच्या शोधात

मुंबई : संजय बोपेगांवकर दलितांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर देशातील दलित, आदिवासी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी सुरु केलेला लढा पुढे नेणे गरजेचे होते. मात्र गेल्या ५० ते ६० वर्षात विशेषत: महाराष्ट्रात या चळवळीचे नेमके काय झाले? याची चर्चा करणे सद्यपरिस्थितीत करणे बनणे क्रमप्राप्त बनले आहे. यातील विशेषत: …

Read More »

अंधेरीत एसआरए प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर एल अँड टी कंपनीवर प्रकल्पग्रस्तांचा आरोप

मुंबई : जयंत कारंजकर अंधेरी आरटीओ परिसरातील अण्णानगर शिवशक्ती, अंधेरी कासमनगर आणि विठ्ठल-रुक्मिणी या पुनर्वसन योजनेसाठी एल अँड. टी या कंपनीकडून चक्क पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. विकासक निवडीसाठी होत असलेल्या निवडणूकीत याबाबत एल अँड टी या नामांकित कंपनीसह वादग्रस्त चमणकर …

Read More »