Breaking News

मुख्यमंत्री खोटारडे…म्हणे महाराष्ट्र हागणदारी मुक्त फडणवीस म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

नांदेड : प्रतिनिधी राज्य हागणदारीमुक्त झाले आहे, असा नविन दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, ग्रामीण भागात जाऊन त्यांनी स्वतः परिस्थिती पाहावी, फडणवीस म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असा सणसणीत टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. पोकळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या …

Read More »

न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणी अर्थमंत्र्यांच्या मेव्हूण्याची नार्को टेस्ट करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी न्यायमुर्ती ब्रिजमोहन लोया यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आली. मात्र न्या. लोया यांचे पोस्ट मार्टेम करणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मेव्हुणे डॉ.मकरंद व्यवहारे यांची नोर्को टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. बँलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात …

Read More »

ग्रामीण ढंगाची प्रेमकथा ‘वंटास’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : प्रतिनिधी एखाद्या विशिष्ट फॅार्ममधील सिनेमा बॅाक्स ऑफिसवर हिट झाला की त्यानंतर त्याच पठडीतील बरेच सिनेमे पाहायला मिळतात. मराठी सिनेमांच्या बॅाक्स ऑफिसवर सध्या ग्रामीण बाजाच्या सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. ‘सैराट’ या सिनेमाने मिळवलेल्या यशानंतर ‘वंटास’ हा आणखी एक ग्रामीण ढंगाच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये …

Read More »

महाराष्ट्राला १५ पंतप्रधान पुरस्कार ११ वर्षात ८ योजनांच्या क्षेत्रात पुरस्कार मिळाले

नवी दिल्ली : प्रतिनिधी लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला  ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून लोकप्रशासनाचे उत्तम उदाहरण स्थापित करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी २१ एप्रिल या …

Read More »

‘राजी’साठी अमृताने पुन्हा गिरवले उर्दूचे धडे पाकिस्तानी शाही कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत दिसणार

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीतही आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. हिंदी सिनेमांमधील लहान-सहान भूमिकांमध्येही तिने रसिकांची दाद मिळवली आहे. सध्या ती धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या आगामी हिंदी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘राजी’च्या ट्रेलर तसंच …

Read More »

नेहरू-गांधीचा अपप्रचार करणाऱ्या युट्युब चँनलविरोधात तक्रार दाखल विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली तक्रार

मुंबई : प्रतिनिधी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून धादांत खोटे व्हीडीओ अपलोड करून काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान तसेच प्रमुख नेत्यांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात येत आहे. त्याविरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी पोलिस ठाण्यातत संबंधित व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार केली आहे. सदर चॅनेलवर अपलोड करण्‍यात आलेल्या एका व्हीडीओत काँग्रेस पक्ष …

Read More »

मुंबईतल्या हागणदारीच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचा काढता पाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत राज्यात २२ लाख शौचालये बांधण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र हे देशातील हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु मुंबईसह महानगर प्रदेशात हागदारीचा प्रश्न गंभीर असल्याबाबतचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार …

Read More »

आलिया आणि वरूण बनले नंबर वन स्कोर ट्रेन्ड्स इंडिया लिस्ट रिपोर्ट

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटामूळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. कदाचित याच कारणामुळे आठवड्याच्या स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत वरूणने पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होण्याचा मान पटकावला आहे. वरूण अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन बनला आहे, तर तरूणाईवर सध्या अधिराज्य गाजविणारी आलिया भट …

Read More »

भाजप सरकाराच्या कारभाराविरोधात तुषार गांधी, प्रज्ञा पवार, आशुतोष शिर्के, राम पुनियानी यांचे आवाहन राज्यातील १६ विचारवंत, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची जनतेला हाक

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशभरात सामाजिक, राजकिय आणि आर्थिकस्तरावर हाहाकार माजला आहे. त्यामुळे देशात सामजिक सलोखा बिघडलेला आहे. तर अल्पवयीन मुली आणि महिलांचे जीवन धोक्यात आले असून सर्वसामान्य नागरीकांना न्याय देणाऱ्या न्यायपालिकेतील सावळा गोंधळावर भाष्य करण्यासाठी चार न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यावरून देशात लोकशाहीचे मोठ्या प्रमाणावर अवमुल्यन होत असून …

Read More »

विना अनुदानित शाळांच्या ८ हजार ७९० शिक्षकांना पगार मिळणार ६५ कोटी रूपयांच्या निधी वाटपास राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने जुलै २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या विनाअनुदान व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या शाळांमधील ८ हजार ७९० शिक्षक व शिक्षकेत्तर पदांसाठी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ अशा १२ …

Read More »