Breaking News

भटक्या- विमुक्त व इतर मागासवर्गीच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकार उदासीन मिलिटरी आणि पोलिस पूर्व भरती प्रशिक्षण, स्पर्धा परिक्षांच्या केंद्रांबाबत अद्याप निर्णय नाही

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भटक्या व विमुक्त जाती जमाती आणि इतर मागासवर्गांच्या आर्थिक कल्याणांकरीता राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. मात्र तरीही या मंत्रालयाकडून या समाजातील विद्यार्थ्यांना शासकिय विभागांमध्ये नोकऱ्याच्या संधी मिळाव्यात, संगणकाचे ज्ञान व्हावे याबाबत कोणतीही हालचाल करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले असून या समाजाला आर्थि उन्नतीचे पर्याय उपलब्ध …

Read More »

मुंबई महानगरात वाढत्या लोकसंख्येबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरण विभागाच्या अंदाजपत्रकात भीती

मुंबई : प्रतिनिधी देशासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि महानगरात वर्षागणिक एकूण राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात ४. ७ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई महानगरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने ऱ्हास होत असल्याची भीती पर्यावरण विभागाने तयार केलेल्या अंदाज पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या एकूण …

Read More »

अस्मिता योजनेसाठी वितरक म्हणून २ हजार ३७२ बचतगटांची नोंदणी दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात पोहोचली अस्मिता योजना

मुंबई : प्रतिनिधी अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी वितरक म्हणून अवघ्या एका आठवड्यात २ हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. या  माध्यमातून हे बचत गट कार्यरत  असलेल्या साधारण दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात ही योजना पोहोचली आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११ हजार ४३९ मुलींच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी ५१८ जणांनी स्पॉन्सरशिप स्विकारली  आहे. यातून सुमारे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांत तर महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणे, त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दुहेरी उद्देशाने जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सॅनिटरी नॅपकीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या मोबाईल ॲपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ दिवसात बचतगटांचा चांगला प्रतिसाद …

Read More »

टायगरने ‘बागी २’साठी केलं मनाविरूद्ध काम श्रॉफची स्वत:हून कबुली

मुंबई : प्रतिनिधी काही अभिनेते आपल्या शरीरयष्टी, स्टाईल आणि लुकबाबत कायम सजग असतात. वास्तवाप्रमाणेच एखाद्या सिनेमातील आपल्या लुकबाबतही ते कमालीचे चिकित्सक असतात. आजच्या पिढीतील अभिनेता टायगर श्रॅाफ याचंही नाव अशा अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे. इतरांपेक्षा आपण कसं वेगळं दिसू याकडे टायगर कटाक्षाने लक्ष देत असतो. टायगरचा ‘बागी २’ हा सिनेमा …

Read More »

‘बबन’ सिनेमावरचं ‘मेकिंग ऑफ बबन’ प्रदर्शनापूर्वीच प्रकाशित झालं सिनेमाच्या मेकिंगचं पुस्तक

मुंबई : प्रतिनिधी दिग्दर्शकाने एखादा सिनेमा बनवावा… तो बॅाक्स ऑफिसवर तूफान चालावा… जगभरात त्याची चर्चा व्हावी… आणि मग तो सिनेमा कशा प्रकारे बनला यावर आधारित एखादं पुस्तक यावं… हे आजवर हिंदीसिनेसृष्टीत पाहायला मिळालं आहे. याच वाटेने जात मराठी सिनेसृष्टीतही सिनेमा मेकिंगवर आधारित पुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहेत, पण ‘ख्वाडा’ या …

Read More »

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस-वैदेहीची नवीन सुरुवात फुलपाखरूला लवकरच मिळणार वळण

मुंबई : प्रतिनिधी ‘फुलपाखरू’ या मालिकेतील मानस आणि वैदेही या जोडीने सध्या छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. मानस-वैदेहीच्या जीवनात सध्या काय घडतंय आणि भविष्यात काय घडू शकतं याचीच चर्चा सध्या घरोघरी सुरू आहे. झी युवा वाहिनीवरील या मालिकेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस-वैदेहीच्या जीवनात एका नवीन सुरुवात होणार असल्याचं समजतं. …

Read More »

हमारी युती बनी रहेगी शिवसेना मुख्य प्रतोदांचे भाजपच्या मुख्य प्रतोदांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत आज विभागीय अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनी मुंबईला अधिक निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनीही आपल्या भाषणात मुंबईच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला. यावेळी सुनिल प्रभू यांनी राज पुरोहीत यांच्याकडे पहात कल हो ना हो हमारी युती …

Read More »

अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत होणार ‘महा भाजपा महामेळावा’ प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी अर्थात ६ एप्रिल रोजी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’ होणार आहे. मेळाव्यास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून संपूर्ण राज्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची महिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत …

Read More »

अल्पसंख्याकांबद्दल सरकारच्या मनात आहे तरी काय? एकनाथ खडसे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षात असतांना ज्या गोष्टीसाठी आंदोलन केली सभागृह बंद पाडली त्या मागण्या तरी राज्य सरकारने मान्य केल्या पाहिजे अशी मागणी खडसे यांनी सरकारकडे करत अल्पसंख्याकाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून सरकारने अल्पसंख्याबाबत सरकारच्या मनात आहे तरी काय ? असा सवाल करत राज्य सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल …

Read More »

लोककला आणि वाद्य सर्व्हेसाठी किती खर्च झाला ? हिशोब देण्याची जयंत पाटील यांची मागणी

मुंबई :प्रतिनिधी महाराष्ट्रातील लुप्त झालेल्या लोककला आणि वाद्य यांचे सर्व्हे आणि संशोधनासाठी सरकारने किती खर्च केला याचा हिशोब दया .अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलं आज सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेत भाग घेताना भाषणात संबंधित मागणी केली. महाराष्ट्रातील लोककला आणि वाद्यांची नोंद होण्यासाठी त्याचा …

Read More »