Breaking News

यंदाचा विं.दा. पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, वरदा प्रकाशन आणि मराठी विज्ञान परिषदेलाही पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषे दिनानिमित्त राज्य सरकारकडून देण्यात येणारा यंदाचा विं.दा.करंदीकर पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला. तर डॉ. अशोक केळकर पुरस्कार भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, श्री.पु.भागवत प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला  आणि भाषा संवर्धन पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे …

Read More »

दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्याप्रश्नी राज्यपालांचे लक्ष वेधणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे शिष्टमंडळ गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्षातील आमदारांचा समावेश राहणार आहे. या भेटीबाबत …

Read More »

शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांचा उद्या मंत्रालयावर महामोर्चा ९१ शिक्षक संघटनांसह २ लाख कर्मचारी सहभागी होणार

मुंबई : प्रतिनिधी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांची दाद मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंत्रालयावर उद्या गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात राज्यातील शासकिय कर्मचाऱ्यांबरोबरच निमशासकिय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे तब्बल २ लाख कर्मचारी सहभागी होणार असून शिक्षकांच्या ९१ संघटनांनी पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होणार असल्याची …

Read More »

महाराष्ट्र मॅग्नेटीक नाही तर पथेटीक झाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मँग्नेटीक महाराष्ट्रच्या गुंतवणूकीचे आयोजान केले. मात्र वास्तविक मध्ये महाराष्ट्र हे मँग्नेटीक राज्य नाही तर पथेटीक राज्य झाल्याचा टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत राज्यातील गुंतवणूकीचे खरे चित्र दाखविण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आझाद मैदानालगत असलेल्या काँग्रेसच्या …

Read More »

साकार झालं परिच स्वप्न अक्षयकुमार सोबत चित्रपट करण्याची अखेर मिळाली संधी

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, काळानुरूप ही स्वप्नं बदलत असली तरी स्वप्न साकार होण्यासारखं दुसर सुख नाही असं म्हटलं त्यात काही वावगं काही नाही. चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या तारे-तारकांचीही काही स्वप्नं असतात. यशराजच्या बॅनरखाली बनलेल्या ‘लेडीज वर्सेस रीकी बहेल’ या चित्रपटात डिंपलच्या भूमिकेत थेट रणवीर सिंहसोबत जोडी जमवत फिल्म …

Read More »

राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटींची गुंतवणूक मँग्नेटीक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स २०१८ समेटच्या समारोपात मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मँग्नेटीक महाराष्ट्रच्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपये गुंतवणुकीचे ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून ३६ लाख ७७ हजार १८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. वांद्रे …

Read More »

आंदोलनात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाचा नवा फतवा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने आपल्या विविध मागण्यांच्या प्रश्नी महामोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा फतवा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आला आहे. शासकिय सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी महामोर्चाचे आंदोलन मंत्रालयासमोर करण्यात येणार …

Read More »

एक खिडकी योजनेतून १०० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या प्रकल्पांना मान्यता मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव प्रविण परदेशींचा दावा

मुंबई : प्रतिनिधी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग सुरु करावयाचा झाल्यास आता फक्त ५ परवानग्या घ्याव्या लागतात. एक खिडकी योजनेतून सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी आज दिली. बीकेसी  येथे आयोजित “मॅग्नेटिक महाराष्ट्र ”  जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत आज “उद्योग सुगमता ” अर्थात …

Read More »

गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात, त्याप्रमाणे शेतक-यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का?  सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला …

Read More »

ठाण्यात बिर्याणी फेस्टीवल शुक्रवारपासून होणार सुरूवात : सोबत लाईव्ह मुझिक आणि गजलची मेजवानी

ठाणे : प्रतिनिधी ठाण्यात २३ ते २५ फेब्रुवारी असे तीन दिवसीय बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंन्टस व टॅग या ठाण्यातील विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या संस्थेच्यावतीने बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून खवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव आता चाखता येणार आहे. दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी अशा …

Read More »