Breaking News

मँग्नेटीक महाराष्ट्र मधून १० लाख कोटींच्या गुंतवणूकीची अपेक्षा पंतप्रधान मोदींच्या हस्ते मँग्नेटीक महाराष्ट्रचे उद्घाटन : उद्योगमंत्र्याची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी मँग्नेटीक महाराष्ट्र कर्न्वजन्स-२०१८ चे १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात १० लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य असून ४ हजार ५०० कंपन्यांबरोबर सामंज्यस करार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मलबार हिल …

Read More »

गारपीटीत मृत पावलेल्या शिंदेच्या कुटुंबियांना काँग्रेसकडून एक लाखाची मदत ४८ तास झाले तरी अद्याप सरकारी मदत पोहचली नसल्याचा खा.चव्हाण यांचा आरोप

परभणी: प्रतिनिधी मराठवाडा, विदर्भात गारपीट होवून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. मात्र राज्य सरकारकडून अद्यापही पंचनामेच करण्यात येत असून कोणतीही मदत देण्यात आली नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जालना जिल्ह्यातील वंजार उम्रज येथील गारपीटीमुळे मृत्यू पावलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची खा. अशोक चव्हाण यांनी भेट …

Read More »

बोंडअळीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी केली ३७ शेतकऱ्यांना अटक

औरंगाबाद: प्रतिनिधी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला वेळेत मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या वेळकाढू धोरणाच्याविरोधात संतापलेल्या ३७ शेतकर्‍यांनी (बुधवारी) दुपारी १ च्या सुमारास सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. गंगापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात भाजपच्या डॉ.आशीष देशमुखांचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन

नागपूर : प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात गारपीटीमुळे १२५ गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारा इतक्या मोठ्या होत्या की तब्बल १२ तासानंतरही रस्त्याच्या कडेला गारांचे खच पडलेले पहायला मिळाले. त्यामुळे या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेपर्यत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केल्याची माहिती भाजपचे …

Read More »

गारपीटग्रस्त शेतक-यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मागणी

परभणी : प्रतिनिधी गारपिटीमुळे राज्यभरातील शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते …

Read More »

‘ती’ पुस्तके दोन वर्षापूर्वीची विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या आरोपावर शिक्षणमंत्री तावडे यांची सारवासारव

मुंबई: प्रतिनिधी शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महापुरूषांबरोबर पंतप्रधान नरेद्र मोदी यांची पुस्तके खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. तसेच ज्या पुस्तकांचा उल्लेख काहीजणांनी केला ती सर्व पुस्तके दोन वर्षापूर्वीची असल्याचे सांगत आताची जी पुस्तके छापलेली आहेत. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे …

Read More »

गारपीटग्रस्तांमधील बागायतदारांना १३ हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ६ हजाराची मदत कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या एनडीआरएफच्या धोरणानुसार राज्यातील मराठवाडा, विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या निकषानुसार मोसंबी आणि संत्र्याला प्रति हेक्टरी २३ हजार ३०० रुपये, केळीला प्रति हेक्टरी ४० हजार रुपये, आंबा पिकाला प्रति हेक्टरी ३६ हजार  ७०० रुपये मदत देणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी देत बागायतीदार …

Read More »

दिव्यांग, वरिष्ठ नागरिक, वंचितांसाठी राज्यात ११ विशेष न्यायालये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या घटकासंबंधी एक हजारहून अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या ११ ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा आज बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे या घटकांना जलद न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे. दिव्यांग, वरिष्ठ …

Read More »

सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना बदली करून घेता येणार महसुली विभाग वाटप नियम - २०१५ मध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या वयोवृध्द आई-वडीलांच्या सेवेसाठी आता पर्यत महिला कर्मचाऱ्यांना बदलीसाठी अर्ज करता येत होता. आता पतीच्या आई-वडीलांसाठी अर्थात सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना बदली करून घेता येणार असून त्याचबरोबर महसुली विभाग बदलून मागता येणार आहे. महिलांना त्यांची कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडता यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत …

Read More »

पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटींचा घोटाळा मुंबईतील शाखेतील घोटाळा उघडकीस मात्र बँकेची चुप्पी

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल ११ हजार ३३० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेने हा घोटाळा आणि अनधिकृत व्यवहारांचा शोध लावला आहे. हे व्यवहार बँकेच्या मुंबईतील शाखेतून झाले असून बँकेकडून बुधवारी असे व्यवहार झाल्याची माहिती उघडकीस आणली. या वृत्तानंतर शेअर बाजारातील पीएनबीचे शेअर्स ५.७ …

Read More »