राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जाती-पातीतील संघर्ष निर्माण झाला असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन आणि मतांचे राजकारण करण्यावरून भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या एकूण धार्मिक राजकारणाचा पडदा पाश करण्यासाठी सलग १४ ट्विट करत मुस्लिमधार्जिणे राजकारण पवार करत असल्याचा आरोप केला. …
Read More »भाजपा नेते माधव भांडारी म्हणाले, काँग्रेसने आता तरी ती भावाना सोडावी पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रसेचा विरोध दुर्दैवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे तीन मूर्ती भवन येथे उभारण्यात आलेल्या पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रेस पक्षाने केलेला विरोध हा त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सरंजामी वृत्तीचा निदर्शक आहे. देश बदलला आहे याची जाणीव ठेऊन काँग्रेस पक्षाने आता तरी भारत हा कोण्या एकट्याची जहागीर असल्याची भावना सोडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? कोळसा आयातीचा केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला भाजपच्या मित्रांच्या फायद्यासाठी
अखंड भारताचे स्वप्न पुढील १०-१५ वर्षात पूर्ण होईल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य नवे नसून आरएसएसचा तोच अजेंडा आहे. केंद्रात आरएसएसच्या विचाराचे सरकार आल्यापासून देशभर विष कालवून समाज तोडण्याचे काम सुरु आहे अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »ऐरवी त्यांचे इंजिन सायडनिंगला असते, पण आता भाजपाला चालवायला दिलेय मराठी माणूस ते तथाकथित हिंदुत्व व्हाया मोदी: शिवसेना प्रवक्त्या प्रा डॉ मनीषा कायंदे यांची टीका
मराठी माणसाला न्याय मिळायला हवा असा दावा करून स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी सूर सापडलाच नाही. शिवसेना आणि सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्ष झेंड्यातून हिरवा रंग कधी गायब झाला आणि त्यांचे इंजिन रुळावरून कधी घसरले याचा …
Read More »किरीट सोमय्यांचे आरोप म्हणजे गावातल्या चेटकिणी बाईसारखे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सोमय्यांनी केलेल्या आरोपाचे काय झाले?: अतुल लोंढे यांचा सवाल
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. गाव खेड्यात दुसऱ्याचे नुकसान व्हावे, त्यांना त्रास व्हावा या कुहेतूने बाहुल्या बनवून त्याला लिंबू, मिरची, हळद, कूंकू, टाचण्या, टोचणाऱ्या चेटकीणीसारखी सोमय्या यांची अवस्था असून गावातल्या त्या चेटकिण बाईसारखेच त्यांचे आरोप असल्याची टीका …
Read More »किरीट सोमय्यांचा सवाल, व्यावसायिक भागीदार चतुर्वेदी कुठे आहे? मुख्यमंत्र्यांनी सांगावे श्रीधर पाटणकर आणि आदित्य ठाकरेंच्या कंपनीत मनी लॉड्रींग
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कौटुंबिक मित्र, त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेले नंदकिशोर चतुर्वेदी यांचा ईडीकडून शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे चतुर्वेदी सध्या आहेत कुठे याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत अन्यथा त्यांना फरार म्हणून घोषित करावे असे आव्हान त्यांनी दिले. प्रदेश भाजपा …
Read More »पवारांच्या “त्या” वक्तव्याने दंगली थांबल्या तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का?-महेश तपासे
शरद पवारांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील… दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. विरोधी …
Read More »न्यायाधीशांच्या उपस्थितीतच मंत्री आव्हाड म्हणाले, हे डॉ.आंबेडकरांना अपेक्षित नव्हते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवा आणि ठाणे जिल्हा न्यायालय बार संघटना यांच्या वतीने एकता आणि शक्ती कार्यक्रम
देशातील लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये सध्या घबराटीचे चित्र निर्माण झाले आहे. या व्यवस्था थरथरताना दिसत आहेत. राज्यकर्ते कितीही मोठे असले तरी अशा परिस्थितीत न्यायव्यवस्थाच देशाला तारू शकते. यासाठी न्याय व्यवस्थेला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे ठाम प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करत देशात जे काही सध्या सुरु आहे ते डॉ.बाबासाहेब …
Read More »“मुस्लिम द्वेषाच्या धंद्यावर राजकारण” म्हणत मनसे नेते इरफान शेखचा राजीनामा चला माझ्याबरोबर मदरशात काय चालते ते दाखवतो
गुढी पाडव्याच्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरून टोकाची भूमिका घेत मुंबईसह मुंब्ऱ्यातल्या मदरशांवर धाडी घालण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून पुण्याचे मनसे नेते मोरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर एका मुस्लिम मनसैनिकाने राजीनामा दिला. त्यानंतर आज मनसेचे प्रदेश सचिव नेते …
Read More »फडणवीसांच्या “त्या” टीकेवर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, हा तर आवडता छंद ट्विट करून काही उपयोग नाही
गुढी पाडवा आणि त्यानंतर उत्तर सभेच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जाती-पातीचे राजकारण पवारांनी सुरु केल्याचा आरोप करत त्यामुळेच महाराष्ट्रात जाती-पातींमध्ये संघर्ष निर्माण झाल्याची टीका केली. राज ठाकरे यांच्या या टीकेच्या अनुशंगाने भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya