Breaking News

१५ फेबुवारी पर्यत खर्चाचा प्रस्ताव दिला तरच निधी मिळणार वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने विविध योजनांवरील खर्चात कपात करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले. त्यातच आता आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसांचा अवधी राहील्याने किमान निर्धारीत केलेल्या निधीपेकीची काही रक्कम तरी विविध विभागांना खर्चायला मिळावी यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी पूर्वी वित्त विभागांला सादर करण्याचे आदेश सर्व विभागांना …

Read More »

सुहास जोशींसोबत खुलणार विक्रम गोखलेंच्या अभिनयाचा ‘गुलमोहर’ २९ जानेवारीला पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी सध्या दूरचित्रवाहीनीवर सुरू असलेल्या ‘गुलमोहर’ या मालिकेत विविध गोष्टींच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावरील गाजलेले कलाकार छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पहिल्याच गोष्टीत मराठी सिनेरसिकांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक हे दोन कलाकार दिसले होते. आता या पुढील गोष्टीत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि सुहास जोशी …

Read More »

संविधानाच्या आडून सत्तेच्या मार्गावर जाण्याचा विरोधकांचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधकांच्या संविधान बचाव रँलीवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजपच्या सरकारकडून सबका साथ सबका विकास यानुसार सर्वांना सोबत घेवून विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे यांच्या राजकिय पक्षाची दुकानदारी बंद होण्याची पाळी आल्याने विरोधकांकडून संविधान बचाव रँली सारख्या रँली काढत असून संविधानाच्या आडून सत्तेचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

राज्याने ९ टक्क्याचा विकास दर गाठला समृद्ध, बळकट महाराष्ट्र घडविण्याची राज्यपालांची जनतेला साद

मुंबई : प्रतिनिधी मागील ४ वर्षांमध्ये राज्याने ९ टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला असून  राज्याच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्राने १२.५ टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषीक्षेत्रातील गुंतवणूक ३० टक्क्यांपर्यंत वाढली असून महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषीक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय …

Read More »

राज्यघटनेच्या बचावासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्रितपणे लढा देवू शरद पवार, शरद यादव, अशोक चव्हाण, कॉ.सीताराम येचुरी, हार्दीक पटेल यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात संसद असेल, न्यायव्यवस्था असेल यासह सर्वच ठिकाणी भाजपकडून मनमानेल त्या पध्दतीने कारभार सुरु आहे. त्यातच भाजपचाच एक मंत्री संविधान बदलण्याचा अजेंडा भाजपचा असल्याचे जाहीरपणे बोलत आहे. त्यामुळे पुरोगामी विचाराचे समविचारी पक्ष एकत्रित येवून संविधानाला वाचविण्यासाठी एकत्रित येवून आपला लढा देणार असल्याची ग्वाही भाजप आणि शिवसेना …

Read More »

कर्जमाफीच्या योजनेपासून अद्यापही ५० लाखाहून अधिक शेतकरी वंचित राज्य सरकारची घोषणा फसवी असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा करत देशातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र मुख्यमंत्र्यांचा दावा पूर्णत: खोटा असून आजही ५० लाखापेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीपासून लांब असल्याचा आरोप कॉग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. राज्यातील कर्जमाफीत मंजूर झालेल्या ग्रीन यादीत ४७ लाख ४६ हजार २२२ शेतकऱ्यांचा समावेश असला …

Read More »

मी गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी माझ्या घरात साध्या वेशातील पोलिस येवून बसतात. मी काय करतो याची माहिती घेतात. मी काय गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला असा सवाल राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत यासंदर्भात राज्यपालांना भेटून तक्रार करणार असून पोलिसातही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरिमन …

Read More »

पुन्हा एकदा थिरकणार सचिनची पावलं के.सी बोकाडियांच्या ‘सोहळा‘ मध्ये नाचणार

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे अभिनेते सचिन पिळगावकर जेव्हा काहीतरी नवीन करतात तेव्हा तो चर्चेचा विषय बनतो. मग तो सिनेमा असो, वा रिअॅलिटी शो… याच कारणामुळे सचिन काय करतायत हे जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते. सचिन सध्या के. सी. बोकाडीयांची प्रस्तुती असलेल्या आगामी मराठी …

Read More »

काजोल परततेय… चित्रपटाच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्युलला सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी लग्न झालं की अभिनेत्रींचं करियर संपलं असं एके काळी बोललं जायचं. लग्नानंतर ब्रेक घेऊन काही अभिनेत्री पुनरागमन करायच्या, पण त्या चरित्र भूमिकांमध्ये… परंतु आजच्या काळातील काही अभिनेत्री याला अपवाद आहेत. लग्नानंतर गगनभरारी घेत आजच्या काही अभिनेत्रींनी सिनेरसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यात अभिनेत्री काजोलचे नाव …

Read More »

एलिफंटा बेट महावितरणच्या दिव्यांनी लवकरच उजळणार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी

मुंबई : प्रतिनिधी जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील १७ सौंदर्य स्थळांपैकी एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे ७० वर्षात प्रथमच वीज पोहोचविण्यास ऊर्जा विभाग यशस्वी झाला आहे. त्यामुळे एलिफंटा बेट लवकरच वीजेच्या प्रकाशात उजळणार असून रात्रीही येथे पर्यटनाचा आनंद उचलता येणार आहे. महावितरणने या बेटावर वीज पोहोचविण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी आज ऊर्जामंत्री …

Read More »