Breaking News

यंदाही आयपीओ करणार मालामाल ५० पेक्षा अधिक कंपन्या आयपीओ आणणार

मुंबई : नवनाथ भोसले  वर्ष २०१७ मध्ये भारतीय शेअर बाजारांनी २८ टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे अनेक शेअर्सनी चांगला परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले.  प्राथमिक समभाग विक्रीसाठीही मागील वर्ष चांगले गेले. या वर्षात ३८ कंपन्यांनी आयपीओमार्फत शेअर बाजारातून ७५ हजार ४७५ कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओमधूनही गुंतवणूकदारांना चांगला लाभ झाला …

Read More »

ग्रीन एनर्जीयुक्त वाहन धोरणास लवकरच परवानगी प्रदुषण मुक्तेतासाठी दिल्ली, कर्नाटक पाठोपाठ राज्य सरकारचे पाऊल

मुंबई : प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व वृध्दीच्या अनुषंगाने केंद्रा सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच राज्यातील पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी राज्य सरकारकडून लवकरच ग्रीन एनर्जीयुक्त असलेल्या वाहन वापराच्या अनुषंगाने लवकरच धोरण आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने दिल्ली आणि कर्नाटक राज्यापाठोपाठ राज्याच्या उद्योग आणि वीज विभागाकडून नवे धोरण तयार करण्यात …

Read More »

अॅट्रॉसिटी चित्रपटाला राम-लक्ष्मण यांचे वारस अमरचे संगीत

भारतीय संगीतक्षेत्रात काहींनी जोडीच्या रूपात संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यातल्या एका जोडी मराठी मनाबरोबरच हिंदी संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या मराठमोळ्या संगीतकारांची जोडी म्हणजे राम-लक्ष्मण यांची. या जोडीने हिंदीसह मराठीतही अनेक अप्रतिम संगीत रचनांनी अजरामर केली. मात्र ‘अॅट्रॉसिटी’या सामाजिक विषयावरील पहिल्याच आगामी मराठी सिनेमाला राम-लक्ष्मण यांचे वारस असलेल्या अमर …

Read More »

महेश कोठारे बनला आजोबा आदिनाथ-उर्मिलाला कन्यारत्नाचा लाभ

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या घरी गोड बातमी येणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक होतं. आज अखेर ती बातमी आलीच. कोठारेंचा चिरंजीव अमिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. उर्मिला बाळंत असल्याचं समजल्यापासून मिडियापासून आदिनाथ-उर्मिलाच्या चाहत्यांपर्यंत सर्वांचंच या बातमीकडे लक्ष लागलं होतं. आपल्याला कन्या …

Read More »

हसविणारा भाऊ आता भीती दाखविणार ओढ मध्ये दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी आपल्यालाही नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण फार कमी कलाकारांचं हे स्वप्न साकार होतं. काही कलाकार एकाच पठडीतील भूमिकांच्या जाळ्यात अडकून राहतात; परंतु काही भाग्यवान कलावंत मात्र पठडीबाज भूमिकांचे पाश तोडण्यात यशस्वी होतात. छोट्या पडद्याच्या माध्यमातून अभिनेता भाऊ कदमचं नाव आज …

Read More »

१६ मार्चला लागणार वैभव-प्रार्थनाचं ‘व्हॅाट्सअप लग्न’ सिने रसिकांसाठी म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी

मुंबई: प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील आजची सर्वात हॅाट जोडी कोणती असं जर कोणी विचारलं, तर वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे हे नाव अनाहुतपणे ओठांवर येतं. मराठी सिनेसृष्टीत इतरही अभिनेता-अभिनेत्रीच्या जोड्या हिट ठरत असल्या तरी वैभव-प्रार्थना या जोडी आनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली आहे. याच कारणामुळे ही जोडी मराठी निर्माते-दिग्दर्शकांचीही ही फेव्हरेट …

Read More »

रेटिंग वाढवल्याने आयटी शेअर्स उसळले २७ टक्के परतावा मिळण्याची शक्यता

नई दिल्लीः प्रतिनिधी जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलेने आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवल्याने बुधवारी या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. इन्फोसिस आणि टीसीएस या आयटी कंपन्यांचे शेअर्स आता ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोचले आहेत. मॉर्गन स्टॅनलेने इन्फोसिस, टेक महिंद्रा, परसिस्टेंस, साइंट आणि एचसीएल टेक आदी आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवून ओव्हरवेट श्रेणीमध्ये त्यांच्या …

Read More »

अनाथांना मिळणार १ टक्का आरक्षण राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्याची मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी समाजातील कधी भीतीपोटी किंवा मुल नको अथवा अपघाती मृत्यू झालेल्या पाल्यांना अनाथश्रमात दिवस काढावे लागतात. मात्र ही मुल शिक्षण घेवून शासकिय नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना जात राक्षसाचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ जात लिहीता येत नसल्याने अनेकवेळा नोकरीस पात्र ठरूनही त्यांना मिळत नसल्याने अनाथांना इतर जातींप्रमाणे …

Read More »

तंत्रज्ञानामुळे कामकाजात पारदर्शकता, विश्वासार्हता आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी गेल्या तीन वर्षात शासकिय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे लोकाभिमुख निर्णय घेण्याच्या कामकाज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आल्याची माहिती देत राज्यासमोरील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत होत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरिमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे फिक्कीच्यावतीने आयोजित एम–टेक २०१८ डीजीटल …

Read More »

विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला प्रतित्तुर भाजपच्या तिरंगा रॅलीचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी सध्या केंद्र आणि राज्यातील सरकारची विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या रॅलीला प्रतित्तुर म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा …

Read More »