Breaking News

समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी धोरण तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईला लागून असलेल्या समुद्र आणि समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी अफरोज शेख हे मोठे काम करत आहेत. त्यांच्याकडून सर्वांगिन स्वच्छता राखण्यासाठी एक धोरण तयार करण्यात येत आहे. शेख यांच्याकडून धोरण राज्य सरकारला सादर केले जाईल. त्यानंतर त्यात आणखी संशोधन करून त्या शिफारसींचा समावेश धोरणात करून राज्य सरकार समुद्र …

Read More »

प्रदेश भाजपच्या ट्वीटने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरील नाराजीला वाट मोकळी ?

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला नुकतेच तीन वर्षे झाली. मात्र या तीन वर्षाचा कार्यकाळाने महाराष्ट्रातील जनतेचे समाधान किती झाले यापेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांचे कितपत समाधान याची चर्चा प्रामुख्याने भाजपच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमीच दबक्या आवाजात रंगत आली आहे. परंतु त्याबाबत आतापर्यंत मंत्री, आमदार, खासदार किंवा सामान्य कार्यकर्ता कधी बोलत …

Read More »

प्रदेश भाजपच्या ट्वीटर अकाऊंटवरून राज्य सरकारला घराचा आहेर ट्वीटर हॅन्डलच्या दुरुपयोगाची चौकशी करण्याची भाजपची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली एककल्ली कारभार सुरु आहे. या कारभाराच्या विरोधात भाजप पक्षांतर्गत कितीही नाराजी असली तरी त्याविषयी कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही. मात्र याबाबत पक्षातूनच या नाराजीला तोंड फोडत महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकौऊंटवरून नाराजी व्यक्त करत सरकारच्या नोकर कपातीवर टीका केली आहे. …

Read More »

अर्धातास आधी विद्यार्थ्यांनी परिक्षा हॉलमध्ये पोहचणे गरजेचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नवे फर्मान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ताण विरहीत परिक्षा देता यावी याकरीता पेपर सुरु होण्याच्या आधी अर्धातास परिक्षा हॉलमध्ये उपस्थित रहावे लागणार असल्याचे नवे तुघलकी फर्मान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढत बसला उशीर झाला, वाहन मिळाले नाही म्हणून जरी कोणी उशीराने आले तरी त्याला परिक्षेला …

Read More »

राज्याला मोतीबिंदू मुक्त करणार वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचे प्रतिपादन

जळगाव : प्रतिनिधी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत पहिल्याच टप्प्यात १ हजार ३१७ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टी देण्याचे काम करण्यात आले आहे. आजपर्यंत झालेल्या शिबिरांमधील हा एक नवीन उच्चांक असून या अभियानाअंतर्गत दरवर्षी सात लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र साकार करणार …

Read More »

आईच्या अश्रूंनी मुलाला दिली अभिनयाची संधी

मुंबई : प्रतिनिधी चित्रपटसृष्टीत काम करण्याची एक संधी मिळवण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागतो हे आजवर अनेक दिग्गज कलाकारांच्या मुखातून आपण ऐकत आलो आहोत. चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळवण्यासाठी बालकलाकारांमध्येही आज कमालीची स्पर्धा वाढली आहे. आपलंही मूल रुपेरी पडद्यावर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी पालक बराच खटाटोपही करतात. ‘घाट’ या आगामी …

Read More »

६ महिन्यात महाराष्ट्र प्लॅस्टीक मुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: प्लॅस्टीक कचऱ्याचा प्रश्न गहन बनत चालला अाहे. तसेच त्याचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे. त्यामुळे राज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी राज्यात सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री …

Read More »

सीएसटी इमारतीमधून मध्य रेल्वेचे मुख्यालय हलवणार रेल्वेमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीत चर्चा

जागतिक वारसा लाभलेल्या सीएसटी इमारतीमधून मध्य रेल्वेचे मुख्यालय इतरत्र हलवण्यात येणार आहे. रेल्वेचे मुख्यालय हलवून ही ऐतिहासिक इमारत जागतिक रेल्वेचे संग्रालय( म्यूझियम) म्हणून नावारुपास येईल. रेल्वेमंत्र्यांच्या २९ नोव्हेंबरच्या मुंबई दौऱ्यात या विषयी चर्चा करण्यात आली. दरम्यान, काही तज्ज्ञांनी या इमारतीचे रेल्वे म्यूझीयममध्ये रुपांतर करण्यास विरोध दर्शविला आहे. तरीही या इमारतीमधून …

Read More »

१ रुपयांची नोट झाली १०० वर्षांची

एक रुपयांची नोट आता तब्बल शंभर वर्षांची झाली आहे.  ३० नोव्हेंबर १९१७ रोजी ही एक रुपयांची नोट प्रथम चलनात आली होती. चांदीच्या एक रुपयाच्या नाण्याच्या जागी ही नोट छापण्यात आली होती. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी चांदीचा एक रुपया चलनात होता. मात्र, युद्धामुळे सरकारला चांदीची नाणी पुरविता आली नाहीत. त्यामुळे  ३० …

Read More »

निसान मोटर्सची केंद्र सरकारला ५ हजार कोटींची नोटीस आंतरराष्ट्रीय लवादाकडे मागितली दाद

वाहन निर्माती कंपनी निसान मोटर्सने केंद्र सरकारला ५ हजार कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे.  तामिळनाडूमधीन निसानच्या प्रकल्पाच्या संबंधित मुद्द्यावर ही नोटीस आहे. करार झाल्यानंतरही तामिळनाडू सरकारने कंपनीला इन्सेंटिव्ह दिला नसल्याचा निसानने आरोप केला आहे. कंपनीने पाठवलेली ही नोटीस आठ पानांची आहे. जुलै २०१६ मध्येच कंपनीने पंतप्रधानांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी …

Read More »