Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # Marathi e-Batmya ## Sitemaps [XML Sitemap](https://marathiebatmya.com/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [त्या सहा खासदारांच्या शिंदे शिवसेनेतील विलनीकरणास लोकसभाध्यक्षांची मान्यता](https://marathiebatmya.com/political/lok-sabha-speaker-approved-the-merger-of-those-six-mps-from-shinde-shivsena/): उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना उबाठामधून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेतील विलीनीकरणाला पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत औपचारिक मान्यता दिली. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, अध्यक्षांच्या या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संख्याबळ सातवरून आता १३ झाले आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठाचे संख्याबळ तीन खासदारांवर आले. - [अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेकडून शाईफेक, दीपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा](https://marathiebatmya.com/special-news/ink-throws-by-a-woman-on-abhijit-deepke-hunger-strike-announced-by-deepke/): कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर शनिवारी दिल्लीच्या जंतर मंतर येथे समर्थकांना संबोधित करत असताना एका हिंदूत्ववादी महिलने शाई फेकली. कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना २१ दिवसांच्या उपोषणानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच घडलेल्या या घटनेमुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. - [अभिनेता आमिर खानला बिश्नोई टोळीच्या अर्झु उर्फ टायसन बिश्नोईची धमकी](https://marathiebatmya.com/films/actor-aamir-khan-threatened-by-arzu-aka-tyson-bishnoi-of-bishnoi-gang/): सोशल मीडिया पोस्ट आणि ऑनलाइन समोर आलेल्या एका ऑडिओ क्लिपनुसार, अभिनेता आमिर खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांकडून धमकी मिळाली आहे. - [वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो यांचा आरोप, चाचण्याचे रिपोर्ट्स देत नाहीत](https://marathiebatmya.com/special-news/wangchuks-wife-gitanjali-j-agmos-allegation-not-providing-trial-reports/): सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने जंतरमंतर येथील आंदोलनस्थळावरून संफरदरजंग रूग्णालयात हलवित त्यांचे उपोषणाचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रूग्णालयात पोलिसांनी हलविल्यानंतर त्यांच्या पत्नी, गीतांजली जे. आंग्मो यांनी सरकारी सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या पतीवर केल्या जाणाऱ्या आरोग्य तपासण्यांबाबत शंका उपस्थित केली. तसेच सोनम वांगचुक यांच्यावर ज्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्याचे रिपोर्टस रुग्णालयाकडे मागितले. मात्र गीताजंली आंग्मो यांना अद्याप तपासणीचा कोणताही अहवाल मिळालेला नसल्याचे सांगितले. - [पेपरफुटीची जबाबदारी टाळण्यासाठी आंदोलनस्थळावरून अखेर सोनम वांगचुक यांना उचलले](https://marathiebatmya.com/special-news/sonam-wangchuk-was-picked-up-from-protest-site-to-avoid-responsibility-for-paper-leak/): नीट परिक्षेसह अन्य परिक्षांच्या पेपर फुटीच्या विरोधात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाचे आंदोलन सुरु केले. तसेच २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवशी संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीने जाहिर केले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाची यंत्रणा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात भूमिका घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्यानुसार आज दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळाच्या मंचावर पांढऱ्या बेडशिटच्या पडदा रूपी भिंती तयार करत उपोषणाचे आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना मंचावरून उचलल्याची घटना घडली. विशेष म्हणजे सोनम वांगगचुक यांना घटनास्थळावरून उचलण्यासाठी भल्या सकाळी ७ ते ७.३० वाजता वेळ दिल्ली पोलिसांनी निवडल्याचे दिसून आले. - [अर्थखात्यावरून महायुतीत घमासान; शिंदेंचा विरोध, राष्ट्रवादी आग्रही](https://marathiebatmya.com/political/race-over-finance-dept-shinde-opposed-and-ncp-insisted/): राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अर्थखात्यावरून महायुतीत पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष अर्थखाते मिळावे, यासाठी आग्रही असून या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अर्थखाते राष्ट्रवादीकडे देण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिंदे यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. - [जपानच्या माजी मंत्री हिदेही माकिहारा यांचा आरोप, बुलेट ट्रेनला उशीर केवळ भारतामुळेच](https://marathiebatmya.com/special-news/ex-japanese-minister-hidehi-makihara-alleged-the-bullet-train-was-delayed-because-of-india/): एका माजी जपानी मंत्र्याने महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील कथित "विलंबा"साठी एका भारतीय मंत्र्याला आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांनी १५ जुलै रोजी त्यांच्यावर "पूर्णपणे बेजबाबदारपणा" केल्याचा आरोप केला. शिंकांसेन प्रकल्पावरील वाटाघाटींदरम्यान अधिकाऱ्यांनी वारंवार दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि "स्वार्थाचा" पाठपुरावा केला, असा आरोप त्यांनी केला. एका जपानी वृत्तसंस्थेतील मताच्या लेखानंतर माकिहारा यांनी हे दावे केले आहेत, ज्यात म्हटले आहे की हा प्रकल्प मूळ शिंकांसेन मॉडेलपासून भरकटला आहे. - [मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा](https://marathiebatmya.com/political/cm-fadnavis-orders-complete-the-irrigation-project-on-time/): राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासन मोठ्या प्रमाणात तरतूद करत असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  बैठकीस जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील, जलसंपदा मंत्री (तापी कोकण पाटबंधारे महा विकास महामंडळ) गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदरे , प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव (लाभक्षेत्र विका) जयंत बोरकरराज्यातील सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. - [वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा अडथळा आणल्यास तीन वर्षाची शिक्षा](https://marathiebatmya.com/special-news/three-years-imprisonment-for-insulting-or-obstructing-vande-mataram/): भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा त्यात अडथळा आणल्यास, तुम्हाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ही तरतूद सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असलेल्या विधेयकाच्या केंद्रस्थानी आहे. 'राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक' एकदा मंजूर झाल्यावर, वंदे मातरमला राष्ट्रगीत, तिरंगा आणि संविधानाप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळेल. - [सरकारी कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता लागू करा](https://marathiebatmya.com/mumbai/apply-2-percent-dearness-allowance-to-government-employees/): केंद्र सरकारच्या  धर्तीवर राज्य सरकारी  अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही  १ जानेवारी २०२६ पासून २ टक्के  महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे  केली. - [राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा](https://marathiebatmya.com/weather/warning-of-rain-with-thunder-and-lightning-in-many-districts-of-the-state/): भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. - [मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट](https://marathiebatmya.com/political/cm-fadnavis-said-aim-is-to-take-maharashtra-to-the-forefront-in-quantum-technology-in-country/): कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत. या क्षेत्रात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. - [एकनाथ शिंदे यांची माहिती, मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार](https://marathiebatmya.com/political/eknath-shinde-said-a-replica-of-the-siddhivinayak-temple-will-be-built-in-manipur/): महाराष्ट्र सदनात आयोजित 'ईशान सेतू – सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण' सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा, राष्ट्रीय समरसतेचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नाते दृढ करण्याचा ठाम संदेश दिला. परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्वतंत्र देव सिंह, विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, देशातील प्रमुख मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ ग्रंथप्रकाशनाचा नसून भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ऐतिहासिक क्षण असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. - [हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पण नरेंद्र मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?](https://marathiebatmya.com/political/harshwardhan-sapkals-question-why-did-narendra-modi-not-meet-wangchuk/): सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे मुद्दे व काँग्रेस पक्षाचे मुद्दे सारखेच असून काँग्रेस पक्षाने वांगचुक यांच्या आधीपासूनच नीट परीक्षेचा मुद्दा हाती घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दोघांचा लढा एकाच मुद्द्यासाठी, त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची भेट का घेतली नाही, यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुक यांची अद्याप भेट का घेतली नाही? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. - [सोनम वांगचुक यांचे उपोषणाचे आंदोलन २० जुलैपर्यंत सुरु राहणार](https://marathiebatmya.com/special-news/sonam-wangchuks-hunger-strike-will-continue-till-july-20/): सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी सांगितले की, ते २० जुलैपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवतील जेणेकरून ते 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) प्रस्तावित संसद मोर्चाचे नेतृत्व करू शकतील. सोनम वांगचुक यांनी असेही नमूद केले की, जर ही मोहीम यशस्वी झाली नाही, तर ते "भूत बनून परत येतील". शुक्रवारी वांगचुक यांच्या उपोषणाचा २० वा दिवस होता; बिघडत्या प्रकृतीमुळे विविध क्षेत्रांतील लोकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. - [मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा](https://marathiebatmya.com/health/cm-fadnavis-said-mahacare-center-for-cancer-treatment-will-provide-international-grade/): राज्यातील कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी (महाकेअर)च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. - [रेशन कार्डसाठीच्या ५९,००० रुपयांच्या जाचक अटीविरोधात जनता दल (सेक्युलर) आक्रमक](https://marathiebatmya.com/political/janata-dal-secular-aggressively-opposes-strict-rule-of-rs-59000-for-ration-card/): राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) मोफत रेशन मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठरवलेली ५९,००० रुपयांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अत्यंत जुनी आणि असंवेदनशील आहे. ही अट बदलून ती अडीच लाख (₹२,५०,०००) रुपये करावी, या मागणीसाठी मुंबई जनता दल (सेक्युलर) पक्षाचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार बाजपेयी यांनी थेट अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे तीव्र मागणी केली आहे. ३० दिवसांच्या आत सरकारने हा निर्णय न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. - [प्रताप सरनाईक यांची माहिती, नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू](https://marathiebatmya.com/political/pratap-sarnaik-said-new-aggregator-policy-implemented/): महाराष्ट्रातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक, जबाबदार आणि नियमबद्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू केले असून, ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांना शासनाने निर्धारित केलेल्या नियम व अटींचे पालन करूनच व्यवसाय करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. या धोरणामुळे शासनाला कायदेशीर महसूल मिळणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळेल तसेच चालकांचे आर्थिक हित आणि स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. - [मुख्यमंत्री यांचा वाढदिवस व दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ‘महा आरोग्य शिबिर’](https://marathiebatmya.com/political/statewide-maha-arogya-camp-to-mark-cms-birthday-and-late-ajit-pawars-birth-anniversary/): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा  वाढदिवस आणि दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत 'महा आरोग्य शिबिर' ओयोजित करण्यात आले आहे. या अभियानाची सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये तसेच शासकीय दंत, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांनी अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या अभियानाचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी व्यापक जनजागृती करून शिबिरे यशस्वी करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. - [सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, जयंत पाटील आणि आमची भेट नाही, अर्थखात्याची चर्चा झाली हा तर्क कुठला](https://marathiebatmya.com/political/sunil-tatkares-clarification-jayant-patil-and-i-havent-met/): जयंत पाटील आणि आमची भेट तिथे झाली नाही. आम्ही आलो जयंत पाटील आले आणि अर्थ खात्याची चर्चा झाली हा तर्क कुठला लावलाय मला माहित नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना केला. - [राज्य सरकारने अंत्योदय कुटुंबांसाठीची मोफत साडीची योजना तीन वर्षातच गुंडाळली](https://marathiebatmya.com/political/state-government-has-suspended-the-antyodaya-family-free-saree-scheme-for-permanently/): निवडणूकांना नजरे समोर ठेवत राज्य सरकारने अंत्योदय कुटुंबासाठी मोफत साडी देण्याची योजना अर्थात कॅप्टिव्ह मार्केट योजनेतंर्गत मोफत साडी वाटपाची योजना  राज्य सरकारने मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली. त्यावेळी अंत्योदय योजनेखालील काही कुटुंबियाना मोफत साडीचे वाटपही करण्यात आले. मात्र लाडक्या बहिणींच्या हप्त्यांमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या राज्य सरकारला आता अंत्योदय कुंटुबातील महिलेसाठी एक मोफत साडी वाटपाचे करणेही आता परवडण्यासारखे राहिले नाही. त्यामुळे या योजनेसाठी स्थापन केलेली कॅप्टिव्ह मार्केट योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचा शासकिय आदेश नुकताच जारी केला. - [मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा](https://marathiebatmya.com/political/cm-fadnaviss-directive-make-maharashtra-the-state-offering-the-most-accessible-services/): राज्य शासनाच्या गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग (जीपीआर) उपक्रमांतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून, सर्व विभागांनी १५ ऑगस्टपर्यंत भरीव प्रगती करावी. तसेच प्रत्येक सेवेचे नव्याने पुनरावलोकन करून कागदपत्रांची संख्या कमी करावी.  महाराष्ट्राची "सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य" अशी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. - [वर्षा गायकवाड यांचा आरोप,… पण सरकार व रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत](https://marathiebatmya.com/mumbai/varsha-gaikwads-allegations-but-government-and-railway-administration-in-a-deep-slumber/): मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व चिंताजनक बनला आहे. लोकलमध्ये चाकू हल्ला, खून, मारमारी, महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झालेली दिसत आहे. लोकल प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. आधीच लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळत प्रवास कारावा लागत असताना आता वाढलेल्या हिंसक घटनामुळे लोकल प्रवास रामभरोसे झाला आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे व्यवस्थापन व राज्य सरकार कोणालाही प्रवाशांची काळजी नसून सरकार कुंभकर्णी झोपेत आहे, असे गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. - [राज ठाकरे यांची खोचक टीका, हे सरकार रामाची… तिथे नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार](https://marathiebatmya.com/political/raj-thackerays-scathing-attack-what-difference-will-a-citizens-protest-make-there/): नीट पेपरफुटी प्रकरणी आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनामा प्रकरणी काँकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपी आणि वातावरणीय कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी उपोषणाचे आंदोलन सुरु केले आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा १९ वा दिवस आहे. या १९ दिवसात सोनम वांगचुक यांच्यासह सीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनीही उपोषणाचे  आंदोलन सुरु केले आहे. सोनम वांगचुक यांचे वजन 9 किलोने घटले असून उपोषणाच्या आंदोलनाचे परिणाम त्यांच्या शरीरावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या १९  केंद्र सरकार किंवा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाज माध्यामावर आपल्या भावना व्यक्त करत चिंता व्यक्त केली. - [हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, वीजबील माफी शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी](https://marathiebatmya.com/political/harshwardhan-sapkal-alleges-electricity-bill-waiver-is-for-adani-not-farmers/): शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे. वीज बील माफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. भाजपा सरकारला एमएसईबी च्या चारही विभागाचे खाजगीकरण करून ते अदानीला आंदण द्यायचे आहे, त्याच्या फायद्यासाठी ही घोषणा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेले आहे. - [कुडनकुलम न्युक्लिअर प्लॅन्टची कागदपत्रे लिक](https://marathiebatmya.com/special-news/kudankulam-nuclear-plant-documents-leak/): तामिळनाडूमध्ये असलेला कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील सात अणुऊर्जा प्रकल्पांपैकी सर्वात मोठा आहे आणि देशाची अणुऊर्जा क्षमता वाढवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या केंद्रस्थानी आहे. - [सोनम वांगचुक यांच्यासाठी एक दिवसीय उपोषणाचे सीजेपीचे आवाहन](https://marathiebatmya.com/special-news/cjp-calls-for-one-day-fast-for-sonam-wangchuk/): नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्यांसोबत गेल्या १८ दिवसांपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्ते आणि नवोन्मेषक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) उद्या एक दिवसीय सामूहिक उपोषणाची हाक दिली. - [वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन](https://marathiebatmya.com/finance/maharashtra-pavilion-at-bharat-tex-inaugurated-by-textile-minister-sanjay-savkare/): नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा महाराष्ट्राचा भागीदार राज्य (पार्टनर स्टेट) म्हणून या प्रतिष्ठित प्रदर्शनात सहभाग असून, राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता, परंपरा आणि आधुनिकतेचा संगमाचे दर्शन या दालनातून होत आहे. - [आदिती तटकरे यांची माहिती, मुक्तबंदी, परिविक्षाधीन बंदीच्या सहायक अनुदानात दुप्पट वाढ](https://marathiebatmya.com/political/aditi-tatkare-announces-a-twofold-increase-in-grant-in-aid-for-open-prisoners-and-on-probation/): कारावासाची शिक्षा पूर्ण केलेले मुक्तबंदी, परिविक्षाधीन बंदी यांच्या पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत सहायक अनुदान योजना राबविण्यात येते. या बंदीवानांच्या अनुदानात दुप्पट वाढ करून ती रू.२५ हजार अनुदानावरून आता रू.५० हजार इतकी करण्यात आली आहे. तसेच या योजनेत आता, निर्दोष मुक्त झालेल्या  परंतु किमान एक वर्ष शिक्षा भोगलेल्या बंदींचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. - [सुप्रिया सुळे यांची डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट, नवीन बिल आलेच नाही, मग भूमिका कशी घेणार](https://marathiebatmya.com/political/supriya-sule-clarified-her-stance-on-delimitation-new-bill-hasnt-even-been-introduced-yet/): मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पाठिंबा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी या वृत्तांचे जोरदार खंडण केले. "बिल आलेच नाही, मग आमची भूमिका कशावरून सांगायची? जे अस्तित्वातच नाही, त्यावर चर्चा करून अफवा पसरवण्याला काही अर्थ नाही," अशा शब्दांत सुरू असलेल्या अफवांचा समाचार घेतला. - [जयंत पाटील यांची माहिती, काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले](https://marathiebatmya.com/political/jayant-patil-reveals-what-happened-at-varsha-bungalow-late-last-night/): काल मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे वृत्त पसरताच जयंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील ईश्वरपुर नगराध्यक्ष अपात्रतेच्या मुद्द्यावर भेट घेतल्याचे स्पष्ट करत तेथे तटकरे पटेल आले होते का हे माहित नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. - [मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफ](https://marathiebatmya.com/political/cm-fadnavis-announces-waiver-of-farmers-outstanding-electricity-bills-worth-48000-crore/): राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची ४८ हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत सत्कार सोहळ्यात बोलताना जाहीर केले. - [हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही](https://marathiebatmya.com/political/harshwardhan-sapkals-warning-farmers-will-not-remain-silent-until-the-bjp-ousted-from-power/): मागील १२ वर्षापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव नाही, शेती करणे महाग झाले आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शेतकरी, महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यावर गप्प आहेत. अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला शेतकरी व शेती दोन्हीसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. - [आदिती तटकरे यांचे निर्देश, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालगृहांची सुविधा उपलब्ध करा](https://marathiebatmya.com/political/aditi-tatkare-directs-facilities-for-childrens-of-sugarcane-cutters/): राज्यातील ऊसतोड कामगार स्थलांतरित होत असताना त्यांच्या मुलांना संबंधित जिल्ह्यांतील बालगृहांमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. - [दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण](https://marathiebatmya.com/agriculture/dattatray-bharne-said-a-comprehensive-policy-to-ensure-farmers-receive-high-quality-seeds/): राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचे नुकसान होऊ नये आणि बियाणे उत्पादन, साठवणूक, तपासणी व विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण व्हावे, यासाठी सर्व संबंधितांच्या सूचनांचा विचार करून राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. - [राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय](https://marathiebatmya.com/political/these-decisions-were-taken-at-the-state-cabinet-meeting-2/): राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत एकूण ९ निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये केंद्र पुरस्कृत 'अबर्न चॅलेंज फंड' अभियान राज्यात राबविणार, बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या २४.९५ कोटींच्या कामांना मान्यता, अपराधी परिविक्षा अधिनियमांतर्गत कैदेतील बंदींजनांच्या पुनर्वसन अर्थ सहाय्यात २५ हजार रुपयांची वाढ, एसटीच्या जागांच्या विकासासाठी पीपीपी धोरणातून सवलत, गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करण्यास मान्यता, आदी विषयासंदर्भात निर्णय घेण्यात आले. त्याशिवाय इतर विषयातही निर्णय घेण्यात आले. - [महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींना मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत सुरु करण्यासाठी मुद्रीकरण धोरण](https://marathiebatmya.com/political/monetization-policy-for-municipal-corporations-councils-and-panchayats-to-generate-revenue/): राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळविता येईल, अशा मुद्रीकरण (Asset Monetisation) धोरणास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. - [शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा](https://marathiebatmya.com/agriculture/major-relief-for-farmers-regarding-crop-loans/): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. - [माधुरी मिसाळ यांचे निर्देश, नगरपरिषद व नगरपंचायतीतील सेवाप्रवेश नियमांचा प्रस्ताव तातडीने सादर करा](https://marathiebatmya.com/political/madhuri-misal-directs-proposal-of-recruitment-rules-for-municipal-councils-and-panchayats/): राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक पावले उचलत सेवाप्रवेश नियम संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अन्वये सुधारित करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. - [दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, स्मार्ट प्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’बाबत तातडीने कार्यवाही करा](https://marathiebatmya.com/political/dattatray-bharnes-directive-immediate-action-about-construction-and-fire-nocs-for-smart-projects/): बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध उपप्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’ मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. - [मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम](https://marathiebatmya.com/mumbai/cm-fadnavis-said-art-heritage-and-modern-facilities-are-at-the-confluence-of-kala-ghoda/): मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. - [जयकुमार रावल यांची माहिती, दापचरीत ५५८ हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारणार](https://marathiebatmya.com/agriculture/jaykumar-rawal-announces-agricultural-market-will-be-set-up-on-558-hectares-in-dapchari/): पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे ५५८.४३ हेक्टर (१,३९५ एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरेल, असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. - [प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ](https://marathiebatmya.com/mumbai/pratap-sarnaik-said-state-wide-tree-plantation-drive-to-mark-78th-anniversary-of-msrtc/): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. - [शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा](https://marathiebatmya.com/mumbai/take-action-against-officers-who-abetted-the-suicide-due-to-excessive-work-related-stress/): नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात निवडणूकीशी संबधित एसआरएच्या शिक्षकांच्या कामाबाबतची लक्षवेधी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आली होती. त्यावेळी त्यास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी उत्तर देत एसआय़आरच्या कामाचा शिक्षकांच्या अध्यापनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे उत्तर दिले होते. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच एसआयआरच्या कामाच्या अतित्रासामुळे आणि या कामाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडून महिला शिक्षिकेला अतित्रास देत त्या महिला शिक्षिकेला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची घटना उघडकीस आली असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा काम थांबवू असा इशारा शिक्षक भारतीने दिला. - [हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, राम मंदिरावर दरोडा टाकणाऱ्यांना संघातून निष्काशित करण्याची हिम्मत आरएसएसने दाखवावी](https://marathiebatmya.com/political/harshwardhan-sapkals-challenge-rss-should-show-courage-to-expel-dacoity-of-donation/): अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरातील देणगीवर दरोडा टाकून भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. दरोड्यावर आता आरएसएस मधून नाराजी व्यक्त केली जात आहे पण नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना संघातून निष्काशित करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. - [आदिती तटकरे यांचे निर्देश, ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करा](https://marathiebatmya.com/political/aditi-tatkares-directive-strengthen-the-sakhi-one-stop-centre-further/): राज्यातील महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी  मुंबईतील विविध संस्थांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकास आयुक्त जगदीश मिनियार, विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार तसेच गिरासे उपस्थित होते. - [मंत्रालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई व नमुने तपासणी](https://marathiebatmya.com/mumbai/regular-cleaning-and-sample-testing-of-drinking-water-tanks-at-mantralaya/): मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई करण्यात येते. यापूर्वी २६ एप्रिल २०२६ रोजीच मंत्रालयातील सर्व पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या होत्या. याबाबत तक्रारीची तात्काळ नोंद घेऊन साडेचार लाख लिटर क्षमतेच्या टाक्यांची पुनश्चः साफसफाई सुरु करण्यात आली असून दोन दिवसांत साफसफाई पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे. - [आकाश फुंडकर यांची माहिती, श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार](https://marathiebatmya.com/political/akash-fundkar-said-will-give-a-new-direction-to-labor-education-research-and-skill/): नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला या करारामुळे नवी गती मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला. - [मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार](https://marathiebatmya.com/political/cm-fadnavis-said-corporation-will-be-strengthened-through-the-redevelopment-of-st-depots/): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. - [सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर](https://marathiebatmya.com/political/devendra-fadnavis-ranks-third-on-the-list-of-those-who-have-held-the-post-of-cm-for/): मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकूण २,४३०  दिवस या पदाची सूत्रे हाताळल्याने सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेतृत्वाच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. शरद पवार यांना पाठी टाकत ते या क्रमांकावर पोहोचले आहेत. ## Pages - [Newsletter](https://marathiebatmya.com/newsletter/) - [Terms and Condition](https://marathiebatmya.com/terms-and-condition/): This page contains the terms and conditions that shall govern your use of Pushpratna Communication media ltd digital products including but not limited to Marathiebatmya.com,  and mobile applications, offered by Pushpratna communication media Pvt Ltd and its Affiliates (“Pushpratna”, “us” or “we”): - [privacy Policy](https://marathiebatmya.com/privacy-policy/): At Marathi E Batmya, accessible from https://marathiebatmya.com/, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by Marathi E Batmya and how we use it. - [Contact Us](https://marathiebatmya.com/contact-us/): editor@marathiebatmya.com - [About Us](https://marathiebatmya.com/about-us/): थोडेसे… - [Marathi E Batmya – Latest News, Breaking News in Marathi](https://marathiebatmya.com/) - [Blog](https://marathiebatmya.com/blog/)