Breaking News

मुंबई

मुंबईतील कांदळवन स्वच्छतेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडून नोंद

वन विभागाची “हॅटट्रीक” मुंबई : प्रतिनिधी लोकाच्या सहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याचं उत्तम उदाहरण सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने घालून दिलं आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने विभागाच्या तीन कार्यक्रमाची दखल घेतं त्यांच्या या कामावर उत्कृष्टतेची मोहोर उमटवली… २०१६ मध्ये २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८२ लाख …

Read More »

शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच बेस्टचा संप लांबविला

शिवसेना प्रवक्ते अँड. अनिल परब यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप ताणला गेला तो केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच. त्यासाठी शशांक राव यांना हा संप ताणण्यासाठी नारायण राणे, आशिष शेलार आणि कपिल पाटील यांनी मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते अँड. अनिल परब यांनी करत हा संप लांबविण्यासाठी अदृश्य …

Read More »

उद्धवजी, कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आहात काय?

आमदार कपिल पाटील यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल प्रति, मा. श्री. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख महोदय, बेस्ट कामगारांचा संप सुरु आहे. आज सातवा दिवस आहे. महापालिकेत आपली सत्ता आहे. महापौर शिवसेनेचा आहे. बेस्ट कमिटी आपल्या ताब्यात आहे. स्टँडिंग कमिटी आपल्याच ताब्यात आहे. बेस्ट कामगार मराठी आहेत. तरीही या संपात …

Read More »

बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीस मान्यता

गृह विभागातर्फे अधिसूचना जारी मुंबई : प्रतिनिधी बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली. बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता काल ८ जानेवारीपासून संप पुकारला आहे. …

Read More »

मंत्रालयातील संरक्षित जाळीवर तरुणाचे अनोखे आंदोलन

पोलिसांची तारांबळ उडाली मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आता कुठे निवळत असताना पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने  चक्क  मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर  बांधण्यात आलेल्या  संरक्षक जाळीवर बसून  अनोखे आंदोलन केले. यामुळे  मात्र पोलिसांची एकच  तारांबळ उडाली. लक्ष्मण अण्णा साहेब चव्हाण (वय ४०)  राहणार …

Read More »

आदर्श ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जीवनगौरव पुरस्कार

यंदाचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून पत्रकारिता पुरस्कार जाहीर मुंबई : प्रतिनिधी  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणारा सन २०१८ चा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार आदर्श ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना घोषित करण्यात आला आहे. मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप  आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात …

Read More »

वायुदलाचे २३५ जवान गिरविणार एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हींग केंद्रात धडे

व्यवस्थापकिय संचालक अभिमन्यु काळे यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी संरक्षण दलात महत्वाची कामगिरी बजाविणाऱ्या वायु दलाने त्यांच्या अधिकारी स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकाऱच्या अखत्यारीत असलेल्या एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या स्कुबा डायव्हींग केंद्राची निवड केली. देशातील इतर राज्यांमधील स्कुबा डायव्हींग केंद्राऐवजी एमटीडीसीच्या केंद्राची निवड वायु दलाने केल्याने राज्याच्या …

Read More »

गिरणी कामगारांना विविध घरकूल योजनेतून घरे देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गिरणी कामगारांच्या संघटनेला आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न गेले काही वर्ष प्रलंबित असला तरी सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाद्वारे शासनाच्या विविध घरकूल योजनेतून गिरणी कामगारांना घरे देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला सोमवारी येथे दिले. सह्याद्री अथितीगृह येथे गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने गिरणी …

Read More »

मुंबईकरांसाठी कोस्टल रोड टोलमुक्त रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे निवडणूकीत जी आश्वासन देतो ती आम्ही पूर्ण करत असून स्वप्न वास्तवतेत उतरविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येतात. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबईकरांच्या सेवेसाठी कोस्टल रोड उभारणीच्या कामास मुंबई महापालिकेकडून सुरुवात करण्यात येत असल्याचे जाहीर करत हा रोड टोल मुक्त राहणार असल्याची घोषणा …

Read More »

विरोधी पक्षनेत्यांच्या आठवणीनंतर २६-११ तील शहिदांना आदरांजली शहिदांचा सरकारला विसर पडल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर या शहिदांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मात्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही २६-११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचा विसर राज्य सरकारला पडल्याचे दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला. अखेर विरोधी पक्षनेत्यांनी …

Read More »