Breaking News

राजकारण

विरोधकांच्या सवालाला मुख्यमंत्र्यांचा जवाब अर्थसंकल्पिय अधिवेशनासाठी राज्य सरकार तयार

मुंबई : प्रतिनिधी राज्याला आर्थिक दिशा देणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्या सोमवार पासून सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत विरोधकांनी वारेमाप आरोप केले. राज्य सरकारच्यावतीने  विरोधकांच्या आरोप वजा सवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवाब देत आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मलबार हिल येथील  सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधाऱ्यांच्या …

Read More »

राज्य सरकारचे कांऊट डाऊन बिगिन्स सरकारला सत्तेची मस्ती आल्याचा विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेनेला सत्तेची मस्ती आली असून ही मस्ती महाराष्ट्रातील जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही. सरकारला मस्ती आल्यानेच राज्यात मँग्नेटीकचे नव्हे तर फर्स्टट्रेड अर्थात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले असून धड सरकारी धर्म ना पाळला ना शेतकरी धर्म पाळला असल्याची टीका विरोधकांनी करत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या …

Read More »

उद्यापासून राजकिय वातावरण तापायला सुरुवात होणार सोमवारपासून अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी राज्याला आर्थिक दिशा दाखविणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी या अधिवेशनाच्या अनुषंगाने विधिमंडळातील सर्व विरोधी पक्षांची रविवारी दुपारी एक बैठक होत असून त्यात सरकारला घेरण्याची रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असला तरी राजकिय वातावरण …

Read More »

निवडणुकीचा निधी जमा करण्याकरीता नगरविकास खाते चालविले जात आहे का? आराखडा तयार असतानाही अधिसूचनेचे मसूदे काढले जात असल्याचा काँग्रेसचा आरोप

 मुंबई : प्रतिनिधी ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेने २०३४ सालापर्यंतचा विकास आराखडा सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहा महिन्यात तो मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले असताना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रक नियमावलीमध्ये बदल करणा-या अधिसूचनांच्या मसुद्याचा या सरकारने सपाटाच लावलेला आहे. सदर प्रस्तावित बदल बिल्डरांचे उखळ पांढरे …

Read More »

केंद्राच्या निधीतून राज्यात ४ लाख कोटींची कामे पूर्ण केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरींची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली असून रस्ते वाहतूक आणि नौकानयन विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८५५ कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. माझ्या कार्यकाळात ५ लाख कोटींची कामे करण्याचे टार्गेट ठेवले होते. ते लक्ष्य पूर्ण करून सहा लाख कोटीपर्यंतची …

Read More »

अर्ज बाद होऊनही मोहन जोशी बनणार अध्यक्ष? निवडणूकीनंतरही रंगणार नाट्य परिषदेच्या कार्यकारीणीमधील नाट्य

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा नाट्य परिषदेच्या निवडणूकीतील अर्ज बाद झाल्याने तूर्तास जरी अध्यक्षपदाच्या दिशेने त्यांची वाटचाल खंडीत झाली, असली तरी निवडणूकीनंतर निवडणूक न लढवताही ते अध्यक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोरीवली शाखेच्या नटराज पॅनलला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मोहन जोशी यांनी स्वत:च तसे संकेत दिले. नटराज …

Read More »

काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी तर भाई नगराळे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी भाजपमधील कारभाराला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाई नगराळे यांची राज्याच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले. भंडारा-गोंदीयाचे खासदार नाना पटोले …

Read More »

धर्मा पाटील यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रसंगी आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात आत्महत्त्या करणारे धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचीही आपण व सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. ज्या कारणांसाठी त्यांनी आत्महत्त्या केली त्याची शासनाकडून अजून पूर्तता न झाल्यामुळे थर्मा पाटील यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांच्या कुटुंबियांनी अजून केले नाही. शासनासाठी ही शरमेची बाब असून पाटील यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा …

Read More »

सरकारच्या घोषणा- करार फार झाले, मुर्त स्वरूपात काहीच नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा राज्य सरकारला उपरोधिक टीका

मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षांत सरकारने फक्त घोषणा आणि करार केले. मात्र ते मूर्त स्वरुपात आलेच नसल्याची टीका करत एकाही प्रकल्पाची विट रचली नाही. त्यामुळे मी गेलो तर उद्घाटनालाच जाईन असे सांगत ‘मेकिंग महाराष्ट्र’, ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ झाला, अजून बरेच होतील. पण त्यात होणार्‍या हजारो कोटींच्या गुंतवणूकीतील किती टक्के मोदीकडे …

Read More »

भ्रष्टाचारामुळे ग्राम समितीचे अधिकार आता जिल्हा परिषदांकडे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात करावयाच्या पाणी पुरवठ्याची दोन कोटी रूपयांची कामे मंजूर करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे होते. मात्र समितीने मंजूर केलेल्या कामात आर्थिक अपहार अर्थात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपावरून या ग्राम समितीला देण्यात आलेले अधिकार रद्द बातल करण्याचा निर्णय घेत हा निधी मंजूर करण्याचे अधिकार …

Read More »