Breaking News

राजकारण

नाट्य परिषदेच्या निवडणूकीत नियमभंग होतोय निर्माते राहुल भंडारे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शखेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये ‘आपलं पॅनल’च्या उमेदवारांनी मतदान केंद्राच्या म्हणजेच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिराच्या दालनातच बॅनर लावला आहे. यामुळे इलेक्शन काऊंन्सिल ऑफ इंडिया या कायद्यानुसार निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप नाट्य निर्माते राहुल भंडारे यांनी करत ‘आपलं पॅनल’मधील सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द …

Read More »

मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे हट्ट नारायण राणे यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी आपल्या राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशामुळे शिवसेना घाबरली असून आपल्याला मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे अट्टाहास चालविला आहे. परंतु, मी मंत्रिमंडळात असलो काय, नसलो काय, आपली ताकद कमी होणार नाही, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणातील नाणार …

Read More »

मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या लखलखाटाखाली विझक्राफ्टचा अंधार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी मॅग्नेटिक महाराष्ट्राकरिता इव्हेंट मॅनेजमेंटचे काम गुन्हा दाखल झालेल्या व काळ्या यादीत टाकलेल्या विझक्राफ्ट या कंपनीला देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत या सरकारच्या पारदर्शकतेची लक्तरे लोंबू लागली आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या लखलखाटाखाली विझक्राफ्टचा अंधार उठून दिसत आहे असल्याची टीका …

Read More »

लघु उद्योजकांनी टाटा, अंबानी आणि किर्लोस्कर यांचा आदर्श घ्यावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

औरंगाबाद : प्रतिनिधी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन करत लघु उद्योजकांनी स्वर्गीय जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर आदींचा आदर्श नजरेसमोर ठेवावा असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज …

Read More »

…आणि सक्रिय झालेले भाजप कार्यकर्त्ये शांत झाले पकोडा वादावर पंतप्रधानांच्या चांगल्या कामाचा प्रचार करणारे निरव मोदी प्रकरणानंतर गप्प

मुंबई : गिरिराज सावंत देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या पकोडा व्यवसायाच्या सल्ल्यावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले. त्या तापलेल्या वातावरणाला थंड करण्यासाठी कधी नव्हे ते भाजपचे कार्यकर्त्ये सक्रिय झाले. मात्र काही तासातच पंजाब नँशनल बँकेचा घोटाळा उघडकीस आला आणि भाजपच्या …

Read More »

एसीबीच्या बेजबाबदारपणामुळे कृपाशंकर सिंह निर्दोष एसीबीच्या महासंचालकांची मात्र चुप्पी

औरंगाबाद : जगदीश कस्तुरे विधानसभा अध्यक्षांची परवानगी नसताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१२ साली कृपा शंकरसिंग यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. एसीबी कोर्टाने कृपाशंकरसिंह यांची निर्दोष मुक्तता करत बेजबाबदार कारवाई बद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फटकारले. या प्रकरणी एसीबीचे महासंचालक विवेक फणसाळकर यांनी मात्र चुप्पी साधली. कोणत्याही …

Read More »

गुजरातमध्ये गेलेले आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र मुंबईत आणणार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा ठाम निर्धार

मुंबई : प्रतिनिधी नियोजित मुंबईतील  आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेण्यास तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत असले तरी हे केंद्र मुंबईत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानेच महाराष्ट्रातील गुंतवणूकीस गुंतवणूकदारांकडून पहिली पसंती देण्यात येते. त्यामुळे गुजरातमध्ये गेलेले वित्तीय केंद्र मुंबईत परत आणणार असल्याचा निर्धार …

Read More »

गारपीटीत मृत पावलेल्या शिंदेच्या कुटुंबियांना काँग्रेसकडून एक लाखाची मदत ४८ तास झाले तरी अद्याप सरकारी मदत पोहचली नसल्याचा खा.चव्हाण यांचा आरोप

परभणी: प्रतिनिधी मराठवाडा, विदर्भात गारपीट होवून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. मात्र राज्य सरकारकडून अद्यापही पंचनामेच करण्यात येत असून कोणतीही मदत देण्यात आली नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जालना जिल्ह्यातील वंजार उम्रज येथील गारपीटीमुळे मृत्यू पावलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची खा. अशोक चव्हाण यांनी भेट …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात भाजपच्या डॉ.आशीष देशमुखांचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन

नागपूर : प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात गारपीटीमुळे १२५ गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारा इतक्या मोठ्या होत्या की तब्बल १२ तासानंतरही रस्त्याच्या कडेला गारांचे खच पडलेले पहायला मिळाले. त्यामुळे या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेपर्यत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केल्याची माहिती भाजपचे …

Read More »

गारपीटग्रस्त शेतक-यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मागणी

परभणी : प्रतिनिधी गारपिटीमुळे राज्यभरातील शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते …

Read More »