Breaking News

राजकारण

धर्मा पाटील यांच्या मृत्यूस सनदी अधिकारी कानडे, मंत्री रावल जबाबदार? ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांचे मात्र हातावर घडी तोंडावर बोट

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि आताच्या सोलर प्रकल्पासाठी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकार आणि प्रशासनाशी झुंज देणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या या मृत्यूस ऊर्जा विभागाचे माजी सचिव विद्याधर कानडे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. धुळे …

Read More »

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली. धर्मा पाटील यांना …

Read More »

भूमाफिया मंत्री रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ३०२ चा गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मंत्रिमंडळातील भाजपाचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करायच्या आणि त्या करोडोच्या भावात विकायच्या हा त्यांचा वडीलोपार्जित धंदा आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चार भावांची जमीन बळकावली आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन जयकुमार रावल यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल …

Read More »

शेतकरी धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही भरपाईसाठी एक महिन्याची प्रतिक्षा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा करत होते. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र कठोर काळजाच्या सरकारला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना तातडीने त्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई द्यावी असे अद्याप वाटत नसून धर्मा पाटील यांचे वारस नरेंद्र …

Read More »

अखेर पोलिसी हेरगिरीच्या विरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी हेरगिरी केल्याच्या प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. दोन दिवसापूर्वी अर्थात गुरूवारी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारी अनधिकृतपणे माहिती घेत असल्याचे तसेच पत्रकारांची छायाचित्रे काढत …

Read More »

संविधानाच्या आडून सत्तेच्या मार्गावर जाण्याचा विरोधकांचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधकांच्या संविधान बचाव रँलीवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजपच्या सरकारकडून सबका साथ सबका विकास यानुसार सर्वांना सोबत घेवून विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे यांच्या राजकिय पक्षाची दुकानदारी बंद होण्याची पाळी आल्याने विरोधकांकडून संविधान बचाव रँली सारख्या रँली काढत असून संविधानाच्या आडून सत्तेचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

राज्याने ९ टक्क्याचा विकास दर गाठला समृद्ध, बळकट महाराष्ट्र घडविण्याची राज्यपालांची जनतेला साद

मुंबई : प्रतिनिधी मागील ४ वर्षांमध्ये राज्याने ९ टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला असून  राज्याच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्राने १२.५ टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषीक्षेत्रातील गुंतवणूक ३० टक्क्यांपर्यंत वाढली असून महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषीक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय …

Read More »

राज्यघटनेच्या बचावासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्रितपणे लढा देवू शरद पवार, शरद यादव, अशोक चव्हाण, कॉ.सीताराम येचुरी, हार्दीक पटेल यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात संसद असेल, न्यायव्यवस्था असेल यासह सर्वच ठिकाणी भाजपकडून मनमानेल त्या पध्दतीने कारभार सुरु आहे. त्यातच भाजपचाच एक मंत्री संविधान बदलण्याचा अजेंडा भाजपचा असल्याचे जाहीरपणे बोलत आहे. त्यामुळे पुरोगामी विचाराचे समविचारी पक्ष एकत्रित येवून संविधानाला वाचविण्यासाठी एकत्रित येवून आपला लढा देणार असल्याची ग्वाही भाजप आणि शिवसेना …

Read More »

मी गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी माझ्या घरात साध्या वेशातील पोलिस येवून बसतात. मी काय करतो याची माहिती घेतात. मी काय गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला असा सवाल राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत यासंदर्भात राज्यपालांना भेटून तक्रार करणार असून पोलिसातही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरिमन …

Read More »

स्वपक्षात एकटे पडलेले खडसे विस्थापित तर नाही होणार ? भाजपमध्ये एकटे पडलेल्या खडसेंना इतर पक्षात मात्र मुबलक मित्र

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात ४० वर्षे एकाच पक्षात राहून राजकिय विरोधकांशी दोन हात केले. त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना एखाद्या खड्यासारखे बाजूला सारत स्वपक्षातच एकटे पाडण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खडसे हे भाजपमध्ये एकटे पडल्याचे चित्र पाह्यला मिळत असून त्यांच्यावर विस्थापित होण्याची पाळी …

Read More »