Breaking News

राजकारण

टोल मुक्त महाराष्ट्रासाठी १० हजार कि.मीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी निवडणूकीच्या कालवाधीत टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेनुसार राज्यातील लहान वाहनांबरोबरच मोठ्या वाहनांनाही टोल मुक्ती कधी देणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याला टोलमुक्त करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्रात ३० हजार कोटी रूपये खर्चुन १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते …

Read More »

राज्यातील १२ हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव शिक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्यात १३०० शाळांपाठोपाठ १२ हजार शाळा बंद करण्याचा घाट शालेय शिक्षण मंत्र्यांनी घातला आहे. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनंतर शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील असा इशारा जनता दल (युनायटेड ) चे आमदार कपिल पाटील देत शिक्षणाच्याबाबत सरकारचे दुटप्पी आणि उदासीन धोरण सरकारचे असल्याचा आरोपही त्यांनी विधान परिषदेत केला. …

Read More »

रोहयोवरील कामगारांचा असंघटीत कामगारात कधी समावेश करणार ? एकनाथ खडसे यांचा राज्य सरकारला सवाल

नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक कामांवर जातात. त्यांना किमान वेतनही दिले जाते. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला केला. विधानसभेत हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतचा प्रश्न …

Read More »

शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजूरी सार्वजनिक बांधकाम मंत्री चद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि पुरातन महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रूपये तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेत राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि यवतमाळ …

Read More »

भाजपचेच आमदार सांगतात बोंडअळी-तुडतुड्याचा मुद्दा लावून धरा अजित पवारांचा विधानसभेत गौप्यस्फोट

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील विशेषत: मराठवाड्यात आणि विदर्भातील शेतींवर बोंडअळी व तुटतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडा अशी मागणी सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या अनेक आमदारांनी आपल्याकडे वैयक्तीकपणे केली असून त्यावेळी भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे हे ही उपस्थित होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी …

Read More »

विधान परिषदेत तिसऱ्य़ा दिवशीही गोंधळ सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे चार वेळा कामकाज तहकूब

नागपुर : प्रतिनिधी आज तिसऱ्या दिवसाचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होताच विरोधकांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. तर त्यास प्रत्युतर म्हणून सत्ताधारी सदस्यांनी जय विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत विरोधक सभापतींच्या आसनाकडे धावले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने …

Read More »

बोंडअळी आणि तुडतुड्याच्या प्रादुर्भाव प्रश्नी अध्यक्ष विरूध्द विरोधक लक्षवेधी पुढे ढकलणे नवीन नसल्याचा अध्यक्ष बागडे यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना उत्तर

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतीवर बोंडअळी आणि तुडतड्याचा प्रादुर्भाव झाल्याप्रश्नी मांडण्यात आलेली लक्षवेधीला राज्य सरकारकडून अद्याप उत्तर आलेले नसल्याने पुढे ढकलण्यात आल्याची विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केले. त्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या लक्षवेधीवर आताच चर्चा घेण्याची मागणी केली. त्यामुळे अध्यक्ष बागडे विरूध्द विरोधक असा सामना विधानसभेत पाह्यला …

Read More »

आम्ही प्रसिध्दीसाठी काम करत नाही अजित पवारांचा विनोद तावडेंना टोला

नागपूर : प्रतिनिधी विधानसभेत असलेले जे कोणी आहेत. त्या सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यानुसार इथे असलेले आम्ही हे फक्त जाहीरातीसाठी किंवा प्रसिध्दीसाठी बोलत नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना लगावला. तीनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूबीनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण …

Read More »

हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब? राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवारांच्या नावाऐवजी सुप्रियांच्या नावावर एकमत

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नासह विविध प्रश्नी राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाच्या निमित्ताने राज्यातील पक्षाला हवे असलेले नवे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्या रूपाने स्थापित करण्याचा प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर सत्तेत असताना सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी …

Read More »

कर्जमाफीच्या प्रश्नावरून विधिमंडळात गदारोळ विरोधकांच्या गोंधळानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित

नागपूर : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होते. सभागृहाचं सुरू होताच विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वाढत्या गदारोळामुळे सभागृह चालविणे अशक्य झाल्याने विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. पुढेही असाच तर गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात …

Read More »