Breaking News

राजकारण

विधान परिषद निवडणूकीत विरोधकांची मते पुन्हा फुटलेलीच भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ तर विरोधकांच्या दिलीप मानेंना अवघी ७३ मते

मुंबई: प्रतिनिधी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत कॉंग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत अपेक्षे  प्रमाणे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र निकाल …

Read More »

राज्यातील उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधांना चालना विकासासाठी ३२ सांमज्यस करार करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाच्य आणि उद्योग वाढीच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांच्या कामांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी पूर्ण होत आली असून २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि रनवे तयार होणार आहे. तर मुंबईला राज्याच्या इतर भागाशी जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे कामही येत्या …

Read More »

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच विरोधकांकडून राजकिय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल तर काँग्रेसकडून शेतकरी संघटनांना एकत्र आणण्याचे काम

मुंबईः प्रतिनिधी वातावरणातील बदलामुळे काहीशा उशीरानेच सुरु झालेल्या हिवाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या शेतकरी संघटनांना एकत्रित आणण्याचे काम सुरु केले आहे. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने यवतमाळ ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चाच काढला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरण्यात येणार …

Read More »

संदीप देशपांडेसह १२ मनसैनिकांना १८ पर्यंत न्यायालयीने कोठडी

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील आझाद मैदानालगत असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी  मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यासह १२ मनसैनिकांना १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनसैनिकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करून किल्ला कोर्टात आज सोमवारी हजर करण्यात आले. त्यावेळी किल्ला कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना १८ डिसेंबर अखेर पर्यंत न्यायालयीन …

Read More »

प्रदेश भाजपच्या ट्वीटने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरील नाराजीला वाट मोकळी ?

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला नुकतेच तीन वर्षे झाली. मात्र या तीन वर्षाचा कार्यकाळाने महाराष्ट्रातील जनतेचे समाधान किती झाले यापेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांचे कितपत समाधान याची चर्चा प्रामुख्याने भाजपच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमीच दबक्या आवाजात रंगत आली आहे. परंतु त्याबाबत आतापर्यंत मंत्री, आमदार, खासदार किंवा सामान्य कार्यकर्ता कधी बोलत …

Read More »

प्रदेश भाजपच्या ट्वीटर अकाऊंटवरून राज्य सरकारला घराचा आहेर ट्वीटर हॅन्डलच्या दुरुपयोगाची चौकशी करण्याची भाजपची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली एककल्ली कारभार सुरु आहे. या कारभाराच्या विरोधात भाजप पक्षांतर्गत कितीही नाराजी असली तरी त्याविषयी कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही. मात्र याबाबत पक्षातूनच या नाराजीला तोंड फोडत महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकौऊंटवरून नाराजी व्यक्त करत सरकारच्या नोकर कपातीवर टीका केली आहे. …

Read More »

तोडफोड करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिस कोठडी

मुंबईः फेरीवाल्याच्या मुद्यावरून मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणा अटकेत असलेल्या मनसे पदाधिकाऱ्याने न्यायालयाने चारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीमध्ये मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे व इतर आरोपींना काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकणी शुक्रवारी अटक करण्यात आले. त्यांना शुक्रवारी किला कोर्टमध्ये हजर करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फेरीवाल्याच्या …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी आणि कॉंग्रेसची हात मिळवणी ? कॉंग्रेस प्रदेशाध्क्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतली स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांची भेट

राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीचा अद्याप लाभ दिलेला नाही. तसेच शेतमालाला हमी भावही दिला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कॉंग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलने केलेली जात आहेत. मात्र राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित घेरण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी …

Read More »

तिजोरीत खडखडाट असतानाही समृध्दी एक्सप्रेस वे ला १५ हजार कोटी द्या मुख्यमंत्र्यांचे वित्त विभागाला साकडे

मुंबई : गिरिराज सावंत राज्यावरील वाढता कर्जाचा डोंगर आणि खर्चाचा ताळमेळ लागत नसताना विविध विकास कामांसाठी विकास निधी उभारणे जिकरीचे बनत चालले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी एक्सप्रेस प्रकल्पाला वित्तीय सहाय्य करण्यास कोणीही पुढे येत नाही.  त्यामुळे याप्रकल्पासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतूनच निधी उपलब्ध करून देण्यासाठी …

Read More »

जगभरातील कंत्राटदारांशी सा.बां. मंत्री पाटील साधणार ‘वेबिनार’द्वारे संवाद ‘हायब्रीड ॲन्युइटी मॉडेले’ ची देणार माहिती

राज्यातील दहा हजार किमी रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ‘हायब्रीड ॲन्युइटी मॉडेले’च्या सुधारित तत्वानुसार ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना “हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल” ची सविस्तर माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील  मंगळवार 5 डिसेंबर रोजी‘वेबीनार’ च्या माध्यमातून संवाद साधणार आहे. देश, परदेशातील विविध कंत्राटदारांशी …

Read More »