Breaking News

राजकारण

निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची काँग्रेसची तक्रार भाजप उमेदवाराने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने आयोगाने स्वतः लक्ष घालण्याची मागणी

दिल्ली : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाकडून वारंवार आचारसंहितेचा भंग केला गेला. एकंदरीत निवडणूक यंत्रणा कुचकामी तर ठरलीच, संपूर्ण यंत्रणाच सरकारच्या दबावाखाली काम करते आहे असे चित्र दिसून आले. राज्यातील लोकशाही चुकीच्या हातात असून यापुढील निवडणुका निष्पक्षपातीपणे होतील का? अशी शंका जनतेच्या मनात निर्माण …

Read More »

पत्ता कट होवूनही मुख्यमंत्र्यांची सूचना आणि आरोग्य मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी डॉ.दिपक सावंत यांचे भवितव्य ठरणार जुलै महिन्यात

मुंबई : प्रतिनिधी जुलै महिन्यात रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेने आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांना उमेदवारी न देता प्रभाग क्र.४ चे पदाधिकारी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला. यापार्श्वभूमीवर आज मंगळवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला …

Read More »

शिवसेनेशिवाय विजय शक्य नसल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या भाजपच्याच पदाधिकाऱ्यांसमोर मुख्यमंत्र्यांची कबुली

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत सत्तेतील सहकारी पक्ष शिवसेनेने चांगलीच कुरघोडी केली. तसेच आहे त्या जागा राखण्यातही यश आले नसल्याने आगामी निवडणूकीत शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला यश मिळणे शक्य नसल्याची चिंता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश …

Read More »

शरद पवारांचीच नियत खोटी राजकारणासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवारांचीच नियत खोटी आहे. दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेऊन आयपीएलमध्ये गुंतलेले शरद पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा घृणास्पद प्रकार करत असल्याची  खरमरीत टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. शेतकऱ्यांच्या संपाबद्दल …

Read More »

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय बनले भाजप प्रदेशचे कार्यालय मुख्यमंत्र्यांकडून पक्षिय कारणासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गतिमान सरकार-पारदर्शक कारभाराचा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. मात्र सत्तेत आल्यानंतर पक्षांतर्गंत राजकिय कामकाजाची माहिती देण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा असताना त्यांच्या राजकिय कामाकाजाची माहिती त्यांच्याच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुरविण्यात येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस …

Read More »

विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै पासून नागपूरला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडून तीन महिन्यानंतर आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै २०१८ पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात  विधान भवन, नागपूर  येथे ही बैठक बोलविली आहे.  विधान सभेचे कामकाज बुधवार दि. ४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११.०० …

Read More »

भंडारा-गोंदियाच्या विजयानंतर मोदींच्या हुकुमशाहीविरोधावर शिक्कामोर्तब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी भंडारा-गोंदियाचा निकाल म्हणजे मोदींच्या हुकुमशाहीविरोधावर शिक्कामोर्तब झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये देतानाच पालघरमध्ये मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला नाहीतर तीही जागा भाजपला जिंकता आली नसती अशी टिकाही नवाब मलिक यांनी यावेळी केली. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दयावा अशी …

Read More »

शिवसेनेबरोबर युतीसाठी भाजपा सदैव तयार मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच तयार आहे. पण शिवसेनेलाच युती करायची नसेल तर पालघरमध्ये लढलो, भविष्यात इतरत्र लढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी स्पष्ट केले. या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे तसेच भंडारा-गोंदियामधील दुष्काळामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावाही …

Read More »

निवडणूक आयोगावरच केस केली पाहिजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी पालघर मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणूकीत रात्रीत ८५ हजार मते कशी वाढतात? ऐनवेळी इलेक्ट्रॉनिक मशिन्स कशी बंद पडायला लागतात ? असा सवाल करत निवडणूकीच्या प्रचाराच्या काळात पैसे वाटणारे कार्यकर्त्ये भाजपच्या नेत्यांचे नाव घेतात. मात्र त्यावर निवडणूक आयोगाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे या सर्व राजकिय पक्षांनी निवडणूक …

Read More »

पालघरमध्ये भाजपने जागा राखली मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिष्ठा राखली

मुंबई : प्रतिनिधी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणूकीत लोकसभेतील संख्याबळात घट झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली पालघरची जागा भाजपला राखण्यात यश आले. भाजपचे खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना …

Read More »