Breaking News

राजकारण

मुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करून कारवाईची मागणी : काँग्रेसची निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल

साम, दाम, दंड, भेदाचा वापर करू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? तसेच कुठे भेद केला ? याची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात काँग्रेससह बहुपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिका-यांची भेट …

Read More »

मोदी सरकारची ४ वर्षे म्हणजे विश्वासघाताची काँग्रेसच्या जुमला सिरिजसचे उद्घाटन करताना काँग्रेस नेते सिंघवी यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. या ४ वर्षपूर्ती निमित्त भाजपकडून उत्साह साजरा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात या कालवधीत निर्यात घटली, बेरोजगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. निवडणूकीपूर्वी ज्या घोषणा दिल्या त्या सर्वच घोषणा या त्यांच्या जुमला निघाल्याचा आरोप काँग्रेसचे …

Read More »

पालघर पाठोपाठ सरकारकडून भंडारा- गोंदियामध्ये आचारसंहितेचा भंग भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी प्रवक्ते मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केल्यानंतर आता भाजप भंडारा-गोंदियामध्येही भाजप आणि राज्य सरकारकडून साम-दाम-दंडभेदाचा वापर करुन पोटनिवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असून शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला गेल्याचा आरोप करत हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आणि भाजपला …

Read More »

भाजप-शिवसेनेला पालघर जिल्ह्याचा विकास नाही, जमिनी हव्या आहेत निवडणुकीत शिट्टीही चालणार नाही आणि दमदाटीही चालणार नसल्याचे अशोक चव्हाण यांचा टोला

पारोळा : प्रतिनिधी वसई, विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत भाजप-शिवसेनेला पालघरमधील विकासात रस नसून फक्त इथल्या जमिनीत रस असल्याचा आरोप त्यांनी …

Read More »

सोलापूर विद्यापीठ पुण्यश्लोक होळकर नामविस्तारास न्यायालयाची स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा राज्याचे शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. मात्र याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारास स्थगिती देण्याचा निर्णय दिला. विद्यापीठाला पुण्यश्लोक …

Read More »

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम जाहीर विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जूनला मतदान

मुंबई : प्रतिनिधी मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरूवारी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. याआधी आठ जूनला यासाठी मतदान होणार होते. परंतु, कपिल पाटील आणि निरंजन डावखरे …

Read More »

पेट्रोल-डिझेलवर कर लावून भाजपसरकार तुंबडया भरतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावून आपल्या तुंबडया भरत आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला लुटण्याचे काम भाजप दोन्ही ठिकाणी करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.  पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या करामुळे महागाई वाढली आहे. जगाच्या पाठीवर सर्वात महाग पेट्रोल …

Read More »

जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा दावा

वानगाव : प्रतिनिधी सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे …

Read More »

भाजप गरज सरो वैद्य मारो सारखे वागते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची टीका

पालघर : प्रतिनिधी चिंतामण वनगा यांच्या दुःखद निधनामुळे या जागी निवडणूक होत आहे. हे दुर्दैवी असून चिंतामण रावांच्या जागी भाजपने श्रीनिवासला उमेदवारी दिली असती तर मी त्याच्या भाजपचा उमेदवार म्हणून प्रचारासाठी स्वतः आलो असतो. परंतु, ज्या चिंतामण रावांनी आपली हयात भगव्यासाठी हिंदुत्वासाठी वेचली त्यांच्या दुःखद निधनानंतर जर भाजप गरज सरो …

Read More »

डाव्या पक्षांचा मोदी सरकार विरोधात पोल खोल हल्लाबोल आंदोलन २३ मे रोजी ठाणेसह देशभरात आंदोलन १०६ जन संघटना सहभागी होणार

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या चार वर्षात देशातील जनतेचा मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला असून सरकार ठिकठिकाणी अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात सहा  डावे पक्ष –  भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी ) भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एमएल लिबरेशन ),एसयुसीआय (कम्युनिस्ट …

Read More »