Breaking News

राजकारण

भाजप गरज सरो वैद्य मारो सारखे वागते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची टीका

पालघर : प्रतिनिधी चिंतामण वनगा यांच्या दुःखद निधनामुळे या जागी निवडणूक होत आहे. हे दुर्दैवी असून चिंतामण रावांच्या जागी भाजपने श्रीनिवासला उमेदवारी दिली असती तर मी त्याच्या भाजपचा उमेदवार म्हणून प्रचारासाठी स्वतः आलो असतो. परंतु, ज्या चिंतामण रावांनी आपली हयात भगव्यासाठी हिंदुत्वासाठी वेचली त्यांच्या दुःखद निधनानंतर जर भाजप गरज सरो …

Read More »

डाव्या पक्षांचा मोदी सरकार विरोधात पोल खोल हल्लाबोल आंदोलन २३ मे रोजी ठाणेसह देशभरात आंदोलन १०६ जन संघटना सहभागी होणार

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या चार वर्षात देशातील जनतेचा मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला असून सरकार ठिकठिकाणी अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात सहा  डावे पक्ष –  भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी ) भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एमएल लिबरेशन ),एसयुसीआय (कम्युनिस्ट …

Read More »

शिवसेनेला दोन जागांचा फायदा तर भाजपने गड राखला राष्ट्रवादीने लाज राखली तर काँग्रेसला धक्का

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेला नाशिक आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघात विजय मिळाला आहे. तर अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-ग़डचिरोली या मतदारसंघातील जागा कायम राखण्यात भाजपला यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे  सध्या एक जागा राखण्यात यश आले आहे. …

Read More »

काँग्रेसच्या आरोपावर भाजपचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नसल्याचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी पालघर पोटनिवडणूकीत सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर त्यास काही तासांचा अवधी उलटून जात नाही. तोच भाजपकडून याबाबतचा खुलासा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नसल्याचे प्रतिपादन भाजपा प्रवक्ते केशव …

Read More »

ओबीसी समाजासाठी भुजबळांची मागणी आणि मंत्री राम शिंदे यांची तत्परता ओबीसी विभागाकरिता अर्थसंकल्पात २९६३ कोटी रुपयांची तरतूद

नाशिक : प्रतिनिधी राज्य शासनाने ओबीसी प्रवर्गाच्या कल्याणाकरिता स्वतंत्र विजाभज, इमाव व विमाप्र मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. मात्र या विभागासाठी अर्थसंकल्पात अत्यंत तुटपुंजी तरतूद केलेली असल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सन २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना मांडलेली होती. यावर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास …

Read More »

निरंजन डावखरे यांची पक्षातून ६ वर्षासाठी हकालपट्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडून घोषणा

मुंबई : प्रतिनिधी निरंजन डावखरे यांना आमदारकीच नाही तर त्यांच्यावर विश्वास टाकून विदयार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देवून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी आजपर्यंत अनेक उपलब्ध जागा आणि संधी देवूनही त्यांनी केवळ संधीसाधूपणामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यांची ६ वर्षासाठी पक्षातून …

Read More »

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांची अखेर बदली अतिरिक्त कार्यभार संजीव पलांडे यांच्याकडे

मुंबई : प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संजीव पलांडे यांची नियुक्ती झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकाप्रमाणेच लेखक म्हणूनही पचिचीत असणाऱ्या पाटील यांनी काही सिनेमांच्या कथाही लिहिल्या आहेत. पाटील यांनी मे २०१६ मध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या …

Read More »

राष्ट्रवादीला निरंजन डावखरेंची अखेर सोडचिठ्ठी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला वैतागून दिला राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. वसंत डावखरे यांचे सुपुत्र तथा आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षांतर्गत ठाणे जिल्ह्यातील पक्षातंर्गंत कुरघोडीला कंटाळून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा आज दिला. तसेच उद्या सकाळी भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पक्ष सदस्यत्वाचा आणि …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची काँग्रेसची तक्रार सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा सरकारकडून गैरवापर केल्याचा सचिन सावंत यांचा आरोप

पालघर : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षातर्फे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ता, पैसा,धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग सुरु आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे सराईत दोषी झाले असून त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली …

Read More »

भाजप सरकारच्या काळात कृपाशंकर सिंह यांचे कुटुंबियही निर्दोष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने सिंह कुटुंबियांना निर्दोष सोडले

मुंबई : प्रतिनिधी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल असलेले काँग्रेसचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यापाठोपाठ आता त्यांचे कुटुंबियांनाही लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालायाने दोषमुक्त ठरवलेले आहे. त्यामुळे राज्याच्या विशेषत मुंबईच्या राजकारणात कृपाशंकर सिंह हे पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली संशयाच्या भोवऱ्यात आणलेल्या व्यक्ती भाजप काळात निर्दोष …

Read More »