Breaking News

विशेष बातमी

वीज चोरीच्या आदेशाबाबत औरंगाबाद पोलिस अनभिज्ञ गृहविभागाच्या आदेशाबाबत पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना माहितीच नाही

औरंगाबाद : प्रतिनिधी वीज चोरी संदर्भात प्रथम खबरी अहवाल देण्याकरता औरंगाबाद जिल्ह्यातील ५पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील सिडको आणि छावणी तर ग्रामीण भागातील चिकलठाणा, गंगापूर आणि सिल्लोड या तालुक्यांचा समावेश आहे. हे आदेश गृृह विभागाने २८ फेब्रूवारीला जारी केले आहेत. याबाबत पोलिस आयुक्त यशस्वी यादव आणि पोलिस …

Read More »

जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. डिग्गीकर यांच्यासाठी नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यांच्यावर विशेष प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी चार सनदी …

Read More »

चला धावू या नवी मुंबईत नेत्रदान, अवयव दानाच्या जनजागृतीसाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने साडेपाच कि.मी आणि अडीच कि.मी अंतराची मँरेथॉन होणार

मुंबई : प्रतिनिधी नेत्रदान आणि अवयवासंदर्भात जनजागृती वाढावी यासाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाकडून नवी मुंबईत मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ मार्च २०१८ रोजी होणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा तेरणा वैद्यकीय महाविद्यालयच्या आयआरआयएस-२०१८ अंतर्गत, आकांक्षा प्रस्तुत  आणि माध्यम प्रायोजक मराठी e-बातम्या यांच्या संयुक्त …

Read More »

घरांसाठी करार करणाऱ्या सरकारकडून दोन वर्षात एक वीटही नाही रचली २१० कोटी रूपयांपैकी फक्त ५ कोटींचा खर्च

मुंबई: प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरीकाला स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली प्रत्येकाला घर देण्याची घोषणा ९ डिसेंबर २०१५ रोजी केली. मात्र या घरांच्या निर्मितीसाठी मागील दोन वर्षात दोन वेळा विविध बांधकाम व्यावसायिकांशी सामंज्यस करार करणाऱ्या राज्य सरकारने स्वत:च्या गृहनिर्माण क्षेत्रातील म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून …

Read More »

यंदाचा विं.दा. पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, वरदा प्रकाशन आणि मराठी विज्ञान परिषदेलाही पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषे दिनानिमित्त राज्य सरकारकडून देण्यात येणारा यंदाचा विं.दा.करंदीकर पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला. तर डॉ. अशोक केळकर पुरस्कार भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, श्री.पु.भागवत प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला  आणि भाषा संवर्धन पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे …

Read More »

घोटाळाकार नीरव मोदीच्या औरंगाबादेतल्या शोरूमवर ईडीची धाड सकाळपर्यत कारवाई चालण्याची शक्यता

औरंगाबाद : जगदीश कस्तुरे पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटी रूपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या निरव मोदीच्या औरंगाबादेतील गीतांजली शोरूमवर आज ईडीने धाड टाकली. मोदीचे शोरूम प्रोझोन मॉल मधील गीतांजली कंपनीची रत्ने विकणार्‍या शोरुमवर धाड टाकण्यात आली असून ईडीचे सहाय्यक संचालक आणि काही जवाहिरांच्या पथकाने धाड टाकली असल्याचे समजते. …

Read More »

घरे निर्माण न करणाऱ्यांबरोबरच सरकारचा पुन्हा सांमज्यस करार ५ ते ७ लाख घर बांधणीचे आश्वासनाची पूर्तता नाहीच: एमसीएचआय, क्रेडाईचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षापूर्वी मेक इन इंडिया गुंतवणूक समेटमध्ये केंद्र सरकारच्या घोषणेनुसार देशातील प्रत्येकाला परवडणाऱ्या घर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने काही बांधकाम व्यावसायिक आणि संघटनांशी सांमज्यस करार केले. मात्र त्या करारानंतर एकाही परवडणाऱ्या घराची वीट न रचणाऱ्या त्याच संघटना आणि बांधकाम व्यावसायिकांशी सामंज्यस करार करत राज्यातील जनतेची …

Read More »

१० लाख कोटींच्या सामंज्यस कराराचे आदान प्रदान होणार मँग्नेटीक महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागात राहणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित मँग्नेटीक महाराष्ट्र कर्व्हजन-२०१८ या कार्यक्रम एमएमआरडीएच्या मैदानावर होत असून उद्या रविवारी उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात पुढील दोन दिवस एकूण १० लाख कोटी रूपयांच्या सामंज्यस कराराचे संबधित कंपन्या आणि सरकारमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागाची राहणार आहे. …

Read More »

आणखी एका वृध्द महिलेचा मंत्रालयाच्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न वृध्द महिलेस सेंट जॉर्ज रूग्णालयात केले दाखल

मुंबई : प्रतिनिधी मुंबई : प्रतिनिधी गतीमान राज्य सरकारच्या धिम्या कारभाराला कंटाळून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या व्यक्तींकडून आत्महत्या करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात मंत्रालयात तीन आत्महत्येचे प्रयत्न झाले. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास मंत्रालयाच्या समोर साधारणत: ६० ते ६५ वयोगटातील वृध्द महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न …

Read More »

गुन्हा दाखल झालेल्या विझक्राप्ट कंपनीलाच पुन्हा मँग्नेटीक महाराष्ट्रचे काम राज्य सरकारला विसर आपल्याच निर्णयाचा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत गिरगाव चौपटीवर आयोजित करण्यात आलेल्या संगीत रजनीत आग लागली. त्यामुळे बेशिस्त नियोजन करणाऱ्या विझक्राफ्ट कंपनीला काळ्या यादीत टाकत त्याविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला. मात्र या आपणच दाखल केलेल्या गुन्ह्याचा पूर्ण विसर पडत राज्य सरकारने पुन्हा त्याच कंपनीला …

Read More »