Breaking News

Tag Archives: काँग्रेस

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा नॅनो डीएपी व नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तीप्पट दराने खरेदी

कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. नॅनो डीएपी व नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तीप्पट दराने खरेदी सुरू असल्याची आमची माहिती आहे. या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला कोणाचा आशिर्वाद आहे असा संतप्त सवाल करत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत याबाबत विधानसभेत आवाज उठविणार असल्याचा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, … देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक भाजपाने लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली तर मोदींनीच राजीनामा द्यावा

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा देत निवडणुक लढवली तर महाराष्ट्रात ४५ जागा जिंकणार असा भाजपाचा अहंभाव होता परंतु देशातील जनतेप्रमाणे राज्यातील जनतेनेही भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात भाजपाची कामगिरी अत्यंत खराब झालेली आहे याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव झाली, आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई …

Read More »

एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील निकालाचा परिणाम शेअर बाजारावर भाजपाबाबत अपेक्षा वाढवून ठेवल्याने शेअर बाजार ६ हजार अंशाने गडगडला

बीएसई सेन्सेक्सने त्याची घसरण ६,१०० अंकांपर्यंत वाढवल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदार खचले आहेत. गुंतवणूकदारांना भीती वाटते की भाजपा २७२ चे स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरू शकते आणि एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सत्तेत आल्यास राजकीय प्रभाव सोडावा लागेल. टीम NDA सध्या २९७ जागांसह आघाडीवर आहे, ३५०-अधिक जागा जिंकण्यापेक्षा खूपच कमी, काही प्रकरणांमध्ये ४००-अधिक, एका …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, स्ट्रॅटेजी कशी जाहिर करणार आम्ही उद्या सर्वांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असल्याच्या एक दिवस आधी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करून एक्झिट पोलचे आकडे खोटे असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच २९३ जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली. मात्र आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर भाजपा प्रणित एनडीला मिळालेल्या लोकसभेच्या जागा आणि …

Read More »

नाना पटोले यांचा टीका,… जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला राहुल गांधींच्या पदयात्रेने देशातील चित्र बदलले, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर मिळाले

लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील १० …

Read More »

भाजपा बहुमतापासून दूरः नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीचे किंगमेकर? सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून पत्ते पिसायला सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या निकालात इंडिया आघाडीने एनडीएचा कल तोडला अनेक राज्यात एनडीए पिछाडीवर, उत्तर प्रदेशात मोदींचा लीड घटला

लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए बहुमतात येईल आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा विराजमान होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. …

Read More »

सोलापूरातून प्रणिती शिंदे, तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर भाजपाचे राम सातपुते आणि रणजीतसिंग निंबाळकर पिछाडीवर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मागील २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणूकीपासून भाजपाच्या ताब्यात गेला होता. तर माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील राजकीय घराण्यानेही भाजपाचा हात धरला होता. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ भाजपाकडे गेले होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मात्र माढ्यात आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा महाविकास आघाडीने खेचून घेणार असल्याचे दिसून …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाचे जयराम रमेश यांना पत्र, तुम्ही मागितलेली वेळ अमान्य माहिती आठवड्यात सादर करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ जून रोजी काँग्रेस नेते जयराम रमेश यांना लोकसभा निवडणुकीसाठी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यास नकार दिला. मतदान पॅनलने जयराम रमेश यांना अलीकडेच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये केलेल्या आरोपांचे तपशील रविवारी संध्याकाळपर्यंत …

Read More »

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचे मुख्य निवडणूक आयोगाला पत्र मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा

जगातील सर्वात मोठी आणि अनुकरणीय अशी लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत देशात दिनांक १९ एप्रिल २०२४पासुन सुरू झालेल्या मतदानाचे ७ टप्पे दिनांक ०१ जून २०२४ रोजी पूर्ण झाले आहेत. या मतदानाच्या टप्यादरम्यान सामान्य मतदार बंधू,भगीनींना, वरीष्ठ नागरीकांना व मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रचंड असुविधांचा सामना …

Read More »