रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून विक्रमी हस्तांतरणाद्वारे चालना मिळालेली आणि आदर्श आचारसंहितेद्वारे मदत केली गेली, केंद्राने २२ महिन्यांच्या अंतरानंतर मे महिन्यात मासिक वित्तीय अधिशेषाचे सरप्लस निधी राखण्यात यश मिळविले असल्याचे वृत्त बिझनेस लाईनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. यासह, पहिल्या दोन महिन्यांत राजकोषीय तूट गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील ११.८ …
Read More »कॅगचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी केला भंडाफोड, सुरक्षेची रक्कम मसाज मशीन…
ओडिशात २ जून रोजी मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात २८८ प्रवशांचा मृत्यू आणि ११०० जणांच्यावर गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर चहूबाजूंनी टीकास्र सोडलं जात होतं. पण, ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचं प्रत्युत्तर अश्विनी वैष्णव यांनी दिलं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …
Read More »