भारतात २०२० मध्ये कोविड- १९ संसर्ग जन्य आजाराच्या काळात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सायन्स ॲडव्हान्सेसने प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालात काढण्यात आला. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा अभ्यास असमर्थनीय आणि अस्वीकार्य अंदाजांवर आधारित असल्याचे सांगत सायन्स अॅडव्हान्सेसने केलेला दावा फेटाळू लावला. २०२० मध्ये सायन्स ॲडव्हान्सेस आपल्या संशोधन अहवालात मागील …
Read More »टीबी आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवे धोरण केंद्रीय मंत्रालयाकडून नव्याने अभियान सुरू करण्याचा विचार
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने २०२५ पर्यंत देशातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने काम करत असताना क्षयरोग (टीबी) विकृती आणि मृत्यूच्या ओझ्यामध्ये झपाट्याने घट करण्याचे भारताचे लक्ष्य साध्य झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) प्रोटोकॉलचे पुन: नव्याने निर्माण करण्याचाविचार करत असून विशेषत: TB …
Read More »