विशेष म्हणजे अजित पवार हे बारामतीत सभेच्या ठिकाणी बोलण्यास उभे राहिले, अन् अजित पवार यांनी डायस पावसात राहिलं अशा स्वरुपात लावण्यास सांगण्यास सांगितले आणि पावसात भिजत सभेचे अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले की, वरुण राजाने वर्षाव करुन आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणूकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज ‘जन सन्मान’ रॅलीच्या माध्यमातून …
Read More »