पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरघर शौचालय आणि हरघर नळ या योजनेची मोठ्या थाटामाटात घोषणा केली. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र आजही अनेक राज्यातील ग्रामीण भागात ही योजना पोहोचलेली असली तरी पुरेसे पाणी ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने किंवा रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे छोट्या छोट्या गोष्टीसाठीसाठी …
Read More »