मणिपूरमध्ये हिंसाचाराची नवीन लाट उसळली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले आणि हत्येचे सत्र सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी काही संशयित कुकी बंडखोरांनी राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नुंगचप्पी गावावर हल्ला केल्यानंतर झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती …
Read More »अमित शाह यांनी घेतला, जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा दहशतवाद विरोधी कारवाया मोडून काढण्यासाठी उचलणार कडक पावले
गेल्या आठवड्यात चार दिवसांत जम्मू आणि काश्मीरमधील रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात चार ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ यात्रेकरू आणि एक सीआरपीएफ जवान ठार झाला आणि सात सुरक्षा कर्मचारी आणि अनेक जखमी झाले. कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन संशयित पाकिस्तानी दहशतवादीही ठार झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित …
Read More »