Breaking News

Tag Archives: नरेंद्र मोदी

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…

काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले, भारतीय जनता पक्षाने देशासाठी काय केले असा प्रश्न विचारत निवडणुकीत विकासाच्या कामावर मते मागितली पाहिजेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत. उठसूट मुघल, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला ओडिशातील रत्नभांडारचा मुद्दा

लोकसभा निवडणुकीत एनडीए ४०० जागांचा टप्पा पार करणार आणि ओडिशामध्ये डबल इंजिन सरकार बनणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. ५० जागाही मिळवू न शकणारी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधी बाकावर देखील बसू शकणार नाही अशी खिल्लीही पंतप्रधान मोदी यांनी उडवली. ओडिशातील कंधमाल, बोलंगीर आणि बरगढ …

Read More »

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरील चर्चेचे निमंत्रण स्विकारले

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या जाहीर चर्चेचे निमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए पी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी चर्चेचे निमंत्रण दिले. या तिघांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना २०२४ …

Read More »

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले. पुढील वर्षी पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होत आहेत आणि १७ सप्टेंबर (पीएम मोदींचा वाढदिवस) हा त्यांचा कार्यालयातील शेवटचा दिवस असेल, या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना अमित शाह …

Read More »

अरविंद केजरीवाल म्हणाले, आप हा विचार, पंतप्रधान मोदी आम्हाला संपवू शकत नाही

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जून पर्यंत लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर आज आम आदमी पार्टीचे लोकसभा निवडणूकीतील अस्तित्व दाखविण्यासाठी पक्षाच्या कामाला सुरुवात केली. जामीनावर बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवित अरविंद केजरीवार म्हणाले की, पुझी सरकार इंडिया ब्लॉक …

Read More »

प्रियांका गांधी यांचा टोला, पंतप्रधान मोदींनी धाडस काय असते ते इंदिरा गांधींकडून शिकावे

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा प्रचार आहे. येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच महाराष्ट्रातील बीड आणि नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नुकताच पार पडला. या दौऱ्यात नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीला …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका, … ४ जूननंतर नरेंद्र मोदी पहिले राजकीय अग्निवीर

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष १५०, जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपला पराभव होत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खात्री पटली असल्यानेच पराभवाच्या चिंतेतून नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे. शरद पवारांची एनसीपी व …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमंत्रण, आमच्यासोबत या

देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपा उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नकली पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांचा कुत्सित उल्लेख केल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एका …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या खा. संजय राऊत यांच्यावर कारवाई करा

नगर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाडून टाकण्याची प्रक्षोभक भाषा करणाऱ्या उबाठा गटाचे खा.संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 153 A आणि 506 नुसार कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबईतील मरीन ड्राईव्ह, मरीन लाईन्स तर छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, …मग महाराष्ट्रातच चार ते पाच दिवसात निवडणूका का?

देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आज महाराष्ट्राची निवडणूक चार ते पाच टप्प्यांनी घेतली आणि …

Read More »