दक्षिणेकडील राज्यांतून पुरवठा सुधारल्याने टोमॅटोची किरकोळ किंमत राष्ट्रीय राजधानीत ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढलेली असून, येत्या आठवड्यात कमी होण्याची शक्यता आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे वाढलेल्या बटाटा आणि कांद्याच्या किमतीही लवकरच स्थिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जेवणातून गायब झालेला टोमॅटो, बटाटा आणि कांदा पुन्हा दिसायला लागले अशी अपेक्षा व्यक्त करण्यात …
Read More »