बांगलादेश संबधी भाजपाच्या दुटप्पी भुमिकेवरून भाजपाला आणि सरकारला धारेवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी धरत निवडणुकांना होणाऱ्या विलंबावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं. आदित्य ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना नागपूरमध्ये अल्पवयीन …
Read More »