Breaking News

Tag Archives: भारतीय हवामान खाते

२३ सप्टेंबरपासून मान्सून परतीला, सुरुवात राजस्थान आणि कच्छ पासून ६ टक्के जास्तीचा मान्सून बरसला

भारताच्या वार्षिक ११६ सेमी पावसाच्या ७५ टक्के योगदान देणारा नैऋत्य मान्सून २३ सप्टेंबरच्या सुमारास माघारीचा प्रवास सुरू करणार आहे, जो १७ सप्टेंबरच्या त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या दिवसापासून सहा दिवसांनी उशीर झालेला आहे. “२३ सप्टेंबरच्या आसपास पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे,” असे भारतीय हवामान …

Read More »

पुढील ४ ते ५ दिवस मुंबईसह या जिल्ह्यांना दिला हवामान खात्याने इशारा २५ तारखेला मुंबई आणि महानगरात रेड अलर्ट

राज्यात मागील काही दिवसापासून उघडीप दिली होती. मात्र आता कालपासून पावसाने पुन्हा एकदा आपला हजेरी दाखविण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच त्यामुळे मुंबई, पालघरसह कोकण आणि राज्याच्या काही भागात आज पासून पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार आणि अति मुसळधार …

Read More »

भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ कोयना, खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रातील अतिवृष्टी

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची …

Read More »

हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने पुणेनंतर आता मुंबईतही सुट्टी जाहिर मुंबई महापालिकेकडून सुट्टी जाहिर

राज्यातील पुणे, ठाणे आणि मुंबई व उपनगराला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने यापूर्वीच तेथील शाळा, कॉलेजला सुट्टी झाली केली होती. त्यापाठोपाठ मुंबईतही या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज सुट्टी जाहिर केली आहे. तर उद्या पावसाची परिस्थितीपाहून सुट्टी जाहिर करणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने …

Read More »

भारतीय हवामान खात्याचा या राज्यांना रेड अलर्ट मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि समुद्री किनारी राज्यांसाठी दिला इशारा

भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे की सध्या वायव्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर मान्सूनचे दबाव निर्माण झाले आहे. त्याच्या प्रभावाखाली, तेलंगणा आणि विदर्भ, किनारपट्टीवरील कर्नाटक, गोवा, कोकण, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि गुजरातमध्ये एकाकी अत्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, किनारी कर्नाटक, गोवा, कोकण, विदर्भ आणि …

Read More »

हवामान विभागाचा इशारा, या जिल्ह्यांना पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा १९ ते २१ जुलै दरम्यान, यलो आणि रेड अलर्ट

मागील पाच दिवसात राज्यातील बहुतांष जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो आणि रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. याही आठवड्यात नैऋत्य मौसमी वारे मान्सूनच्या अनुशंगाने राज्यासाठी सकारात्मक असल्याने या चालू आठवड्यातील चार दिवस राज्यातील बहुतांष जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, मुंबई, पालघरला आज …

Read More »

हवामान विभागाचा इशारा रेमाल चक्रिवादळ मध्यरात्री धडकणार पूर्वेकडील भागाला आणि दक्षिण भारताला फटका बसण्याची शक्यता

आगरतळा येथील भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडी IMD भारताच्या ईशान्येकडील प्रदेश आणि बांगलादेशच्या किनारी भागासाठी तीव्र चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. रेमाल चक्रीवादळ रविवारी बंगालमध्ये धडकण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीच्या प्रदेशात चक्रीवादळाचा अपेक्षित भूभाग येण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ त्याच्यासोबत अत्यंत मुसळधार पाऊस …

Read More »

३१ मे ला मान्सूनचे भारतात आगमन भारतीय हवामान खात्याचा माहिती

भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी सांगितले की मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, जो मुख्य भूभागातील १ जूनच्या त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या दिवसापेक्षा एक दिवस आधी आहे. आयएमडीने असेही म्हटले आहे की नैऋत्य मान्सून १९ मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर …

Read More »

हवामान खात्याची गुडन्युजः यंदाचा मान्सून नियोजित वेळेत आणि सरासरी पेक्षा जास्त

एप्रिल महिन्याच्या मध्यालाच उन्हाचा पारा ४० वर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या काहीलीने आणि घामाच्या धारांमुळे चांगलाच हैराण झाला आहे. त्यातच यंदाच्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रात कमी प्रमाणात हजेरी लावल्याने महाराष्ट्रातील जनतेला आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा जून ते सप्टेंबर महिन्यात येणारा मान्सून हा नियोजित वेळेत …

Read More »

आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा देण्यास सुरुवात केली असल्याने रब्बी हंगामात हाता तोंडाशी आलेले पीक हातचे वाया जाण्याची शक्यता निर्माण होण्याची झाली आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने इशारा देत आणखी काही दिवस अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. …

Read More »