Breaking News

Tag Archives: महाविकास आघाडी

वर्षा गायकवाड यांचा विश्वास, महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं

लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती. महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार आहेत. मी वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही सोबत यावं ही कळकळीची विनंती करते. आपण महाविकास आघाडीचं सरकार आणुया, असं आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले. काँग्रेस मुख्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या आणि रिपब्लिकन …

Read More »

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणूकीत चुरसः १३ उमेदवारी अर्ज दाखल अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे गट झाला सावध

मागील काही वर्षात विधान परिषदेची निवडणूक आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडून पाळली जात आहे. मात्र यंदाच्या विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी बिनविरोध निवड होण्याऐवजी निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. या रिक्त ११ जागांसाठी १३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणूकीतील घोडेबाजाराला कोणत्या पक्षातील …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच… मुख्यंमत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यास नकार

लोकसभा निवडणूकीनंतर येत्या ऑक्टोंबर-नोंव्हेबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही यश मिळेल अशी अटकळ महाविकास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य …

Read More »

अंबादास दानवे यांचा खोचक टोला, बेजबाबदार वागणाऱ्या महायुती सरकारला बाय बाय… महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांचा निर्धार

शेतकरी व जनतेच्या प्रश्नांकडे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बेजबाबदारपणे वागत आहेत. सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय वातावरण तापवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. एकप्रकारे राज्याला अधोगतीकडे नेण्याच काम महायुती सरकार करत असून या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असून महायुती सरकारला बाय बाय करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास …

Read More »

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माकपच्या नेत्यांनी शरद पवार यांची घेतली भेट मार्क्सवादी पक्षाने दिला २५ जागा लढविण्याचा प्रस्ताव

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालात जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचे भरघोस दान टाकले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचा अजिंक्य अश्व मध्ये रोखला गेला. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांच्या कालावधी शिल्लक राहिलेला असताना आज १५ जून २०२४ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे …

Read More »

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या गाण्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले…कदाचीत त्यांच्यासोबत जायंच असेल तर या दोघांच्या मध्ये बसून हो म्हणू का

लोकसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास बरोबर आज आठ ते दहा दिवस होत आहेत. तसेच पुढील तीन-चार महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूकाही जाहिर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीतील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेनना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार, नरेंद्र मोदींनी तयार केलेले नॅरेटीव्ह नव्हते का? महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीकास्त्र

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या इंडिया आघाडीवर टीका करताना घरातून नळ तोडून नेतील, मंगळसुत्र काढून घेतील, घरातील म्हैस ओढून नेतील या सारख्या अनेक गोष्टी बोलल्या. तसेच यापूर्वी अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या बँख खात्यात १५ लाख रूपये देणार यासह अनेक मोठमोठ्या घोषणा करत भाजपाने आणि मोदी यांनी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, जागावाटप मेरिटनुसार झाले तरच मविआचा फायदा नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे …

Read More »

शरद पवार यांचा थेट इशारा, मला सरकार बदलायचय, चार-सहा महिने थांबा इंदापूर आणि पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना दिला इशारा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अपराजित म्हणून असलेल्या भाजपाला बहुमताच्या जवळपास फिरकू न देण्याचे आव्हान देशभरातील विरोधकांनी केले. इंडिया आघाडीने भाजपा आणि भाजपा प्रणित आघाडीला २९० जागांवर रोखले. तर काँग्रेसला ९९ जागांवर तर इंडिया आघाडीला २३५ जागांवर रोखले. तर त्यातच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी भाजपा प्रणित महायुती सरकारला तर १७ जागांवर रोखत …

Read More »

​उद्धव ठाकरे यांचा निर्धार, …विधानसभा निवडणूकीत १८० ते १८५ जागा जिंकणार संघटनात्मक बांधणीवर भर द्या!

लोकसभा निवडणूका नुकत्याच होऊन केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थानापन्न झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूका येऊ घातल्या असून त्यासाठी आणखी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून २८८ मतदार संघात संघटनात्मक बांधणी करून ताकदीने कामाला लागा, अशा आदेश शिवसेना उबाठा …

Read More »