Breaking News

Tag Archives: महाविकास आघाडी

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मी पळणार नाही तर लढणारा विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत हा देवेंद्र फडणवीस पळणारा नाहीतर लढणारा असल्याची स्पष्टोक्ती भाजपा आमदारांच्या बैठकीत बोलताना दिली. भाजपा आमदारांच्या …

Read More »

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे हे उमेदवार विजयी काँग्रेसचे ३, अजित पवार गटाचा एक, एकनाथ शिंदे गटाचा दोन, उबाठा गटाला २, शरद पवार गटाला ४

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे कल जाहिर होण्यास सुरुवात झाली. साधारणतः दिड वाजल्यापासून विजयी उमेदवार घोषित होण्यास सुरुवात झाली. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे संजय काका पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे पैलवान उमेदवार …

Read More »

महाराष्ट्रातील किती जागांवर महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार आघाडीवर टेड्रिंगमध्ये महाविकास आघाडी ११ आणि महायुती ११ लोकसभा मतदारंसघात पुढे

लोकसभा निवडणूक २०२४ साठी १ जूनला सातव्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर आज ४ जूनला ५४३ लोकसभा मतदारंघातील जागांची मतमोजणी सुरु आज सकाळी सुरु झाली. महाराष्ट्रातही ४८ लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झाले. या ४८ मतदारसंघात काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीचे कोणते उमेदवार पुढे आणि कोणते उमेदवार मागे …

Read More »

संजय राऊत यांचा लेखातून आरोप, नितीन गडकरींना पाडण्यासाठी भाजपाच्या…. राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

लोकसभा निवडणूकीचा सहावा टप्पा नुकताच पार पडला. या सहाव्या टप्प्यात देशातील राजकिय कल बदलल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात भाजपामधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करत लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडूण येऊ नये यासाठी पैशाचा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप नामांतराविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे

छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव शहरांच्या नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. नामकरणाविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत. या निर्णयामुळे दोन्ही शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्यांना चपराक बसली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी नगर दौऱ्यावर …

Read More »

शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी देणे घेणे नाही, त्यांचा हातात देशाची सत्ता आहेत. त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. सांगलीचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित आज महाविकास आघाडीच्या …

Read More »

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर पडली. त्यावेळी शिवेसना फक्त भाजपाला सोडून बाहेर पडली नाही तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारही स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्रात, मुस्लिम समाजाचे नेते आता या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे सशक्त भाजपाचा …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, चिकन मटन मासे खाण्यावर बंदी आणणारे सरकार…

उपस्थित जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून विजयाची खात्री असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले . तसचं ‘लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात एक नवी चळवळ निर्माण करणारी आहे. ह्या चळवळीतून निर्माण होणारी ऊर्जा आणि आपल्या महाराष्ट्राची माती दिल्लीचा तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही.’ हा विश्वास उपस्थितांना दिला. मोदी सरकारच्या घोषणांवर आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा शब्द, वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार

देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम केले जात आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई असून महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत ते कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, वंचितच्या नादी लागू नका कपडे फाडण्यात एक्सपर्ट

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजपा जवळची वाटत होती, त्यांना आता असुरक्षित वाटू लागले असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले. पुढे बोलताना प्रकाश …

Read More »