Breaking News

Tag Archives: मान्सून

आरबीआय गर्व्हनर म्हणाले, मान्सूनमुळे चलनवाढ अनुकूल राहिल महागाईचा दर ४ टक्क्याच्या आसपास असेल

महागाई आणि वाढ यांच्यातील समतोल सुस्थितीत आहे, वर्षभरात अन्नधान्य चलनवाढीचा दृष्टीकोन अधिक अनुकूल होईल असा आशावाद आहे आणि भारतातील वाढीची कहाणी कायम राहील, असे आरबीआय RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या दोन बाह्य सदस्यांनी २५-बेसिस पॉइंट्स रेपो रेट कपातीसाठी केस केली असतानाही ४ …

Read More »

हवामान विभागाचा इशारा, या जिल्ह्यांना पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा १९ ते २१ जुलै दरम्यान, यलो आणि रेड अलर्ट

मागील पाच दिवसात राज्यातील बहुतांष जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो आणि रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. याही आठवड्यात नैऋत्य मौसमी वारे मान्सूनच्या अनुशंगाने राज्यासाठी सकारात्मक असल्याने या चालू आठवड्यातील चार दिवस राज्यातील बहुतांष जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, मुंबई, पालघरला आज …

Read More »

मान्सून सुरु होऊनही वीजेच्या मागणीत वाढ क्रिसिलच्या अहवालात काही राज्यात अपुरा पाऊस आणि उष्ण वातावरणाचा दाखला

या वर्षी जून महिन्यात भारताने काही उष्ण दिवस पाहिले. परिणामी विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. एका अहवालानुसार, नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे आणि काही भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडत आहे, तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. क्रिसिलच्या ताज्या अहवालानुसार, संपूर्ण प्रदेशात प्रदीर्घ उष्णतेच्या लाटेमुळे उत्तर भारतात विजेची मागणी …

Read More »

भारतीय हवामान खात्याचा इशारा, राज्यातील या भागात अतिवृष्टी ३० जून ते ३ जुलै च्या चार कालावधीत बरसणार

हवामान खात्याने सौराष्ट्र, कच्छ, केरळ, तामिळनाडू आणि किनारी आणि दक्षिण आतील कर्नाटकात २९ जून ते १ जुलै या कालावधीत वेगळ्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २९ जून ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून …

Read More »

क्रिसिलचा अहवाल, महागाईचा दर कमी झालेला असला तरी चिंताजनक मान्सूनच्या आगमनानंतर केले भाष्य

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई किंवा किरकोळ महागाई जरी मे महिन्यात थोडीशी कमी झाली असली तरी अन्नधान्य चलनवाढ ही अर्थव्यवस्थेची चिंताजनक बाब आहे, असे क्रिसिल रेटिंग्सने बुधवारी एका अहवालात म्हटले आहे. १२ जून रोजी, सरकारी डेटामध्ये असे म्हटले आहे की भारताची किरकोळ महागाई एप्रिल मधील ४.८३% च्या तुलनेत मे २०२४ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,… टँकर भरण्यासाठी सोलर पंप वापरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे …

Read More »

दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल १२ तारखेला पोहोचणारा मान्सून ९ जूनलाच पोहोचला

नैऋत्य मान्सून ३० मे रोजी केरळ आणि ईशान्य प्रदेशात लवकर दाखल झाल्यानंतर नेहमीपेक्षा दोन दिवस आधी ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला. आज रविवारी ९ आणि ११ जून रोजी मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) यापूर्वीच व्यक्त केला. त्यानुसार आज मान्सून मुंबईत दाखल झाल्याचे भारतीय …

Read More »

९ ते ११ तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाचा मध्य महाराष्ट्र आणि कोकणसाठी अंदाज

जूनचा महिना उजाडला असून आता राज्यात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजात व्यक्त केले. ९ आणि ११ जूनला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने ऑंरेज अलर्ट जारी केला असून या हे तीन्ही दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानेही जारी केला आहे. तसेच हवामान …

Read More »

पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज, राज्यात दोन-तीन दिवसात मान्सून ७ तारखेला बहुंताष भआगात मान्मसून कोसळणार

काही दिवसांपूर्वी मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात कधी दाखल होणार अशी विचारणा सातत्याने करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर पुणे हवामान वेधशाळेने अंदाज व्यक्त केला असून आगामी दोन दिवसात मान्सून दाखल होण्यास वातावरणीय परिस्थिती अनुकूल आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ तासात पावसाचे आमगन होणार असल्याचा इशारा पुणे …

Read More »

अखेर मान्सून केरळात दाखलः रेलाम चक्रीवादळाचा कोणताही परिणाम नाही हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला

मे महिन्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानंतर बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात रेलाम चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणाताही परिणाम होणार असल्याचे जाहिर केले. तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीमध्ये कालपासून कोणताही बदल झाले नसल्याचे सांगत …

Read More »