Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोणाचाही समावेश नाही

मान्सूनला उशीर?, मुंबईकरांनो पाणी कपात, पाणी जपून वापरा शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईत पाणी कपात लागू

83 percent water storage in seven lakes of Mumbai

राज्यातील उन्हाळा मौसम चांगलाच उष्ण राहिल्याने नागरिकांप्रमाणेच शेतकऱी, जनावरांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मागील वर्षीच्या मौसमात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने २०२४ साल उजाडताच जानेवारी महिन्यातच राज्यात पाण्याचा टँकरने पाणी पुरवठ्यास सुरुवात झाली. त्यातच यापूर्वी हवामान खात्याने वेळेआधी मान्सून सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले. मात्र अद्याप तरी मान्सून …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, सरकारला जागं करतोय, अन्यथा आम्हाला इतर पर्याय… पाणी साठा सर्वात कमी

राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत आज बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये पावसाची स्थिती …

Read More »

बीडमध्ये बोगस मतदानाचे २०० व्हिडिओ, पुर्नमतदान घ्या राष्ट्रवादीची मागणी शरद पवार यांच्या उपस्थितीतच केली मागणी

नुकतेच लोकसभा निवडणूका पार पडल्या त्यात बीड लोकसभा मतदारसंघात ४ थ्या टप्प्यात मतदान पार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी बीड जिल्ह्यातील परळी आणि इतर काही भागात बोगस मतदान करण्यात आल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर बीडमधील बोगस मतदानाची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच बोगस मतदान झालेल्या ठिकाणी पुर्नमतदान …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पुणे आपघातातील आरोपीला कोण वाचवतय? गृहमंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत

पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता. वकील तिथे कोणी पाठवला, त्या आरोपीला इतक्या पटकन बेल कशी मिळाली, या सगळ्याची उत्तरे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले पाहिजेत. इतके असंवेदनशील सरकार हे आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र, निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या गलथानकारभारामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. आज …

Read More »

शरद पवार आणि संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री पदावरून परस्परविरोधी दावे

महाराष्ट्रातील लोकसभा मतदानाची प्रक्रिया संपत येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांसारख्या विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) नेत्यांकडून जाहिरपणे अलीकडच्या राजकीय भूतकाळात मुख्यमंत्री पदावरून परस्पर दावे करण्यात येत आहेत. संजय राऊत यांनी रविवारी दावा केला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा टोला, बुलडोझर संस्कृती भाजपाची, काँग्रेसची नाही

नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा इशारा, … तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. परंतु हिंदुस्थानची जनता रशिया, बांग्लादेश, पाकिस्तान सारखी परिस्थीती होऊ देणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवू. भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले तरी ते संविधानाला हात लावू …

Read More »

शरद पवार यांची खोचक टीका, …नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट मूर्खपणाचे

नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत, त्यातील १ टक्का सुद्धा काही खरं नाही. ज्यावेळी देश चालवायचा असेल, त्यावेळी जाती-धर्माचा विचार करून देश चालवता येईल का? नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे असा उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

नरेंद्र मोदी यांचे भाकित, नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये…

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होणार असून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान देखील त्यांना मिळणार नाही. कदाचित त्याची जाणीव झाल्यामुळेच आता महाराष्ट्रातील एका नेत्याने आपली दुकाने बंद करून काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला विरोधी पक्षांना दिला असून महाराष्ट्रातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार असून तसा निश्चय …

Read More »