Breaking News

Tag Archives: लोकसभा निवडणूक २०२४

प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला, यश मिळालं नाही तर एक पाऊल मागे…

सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीत जर काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही तर राहुल गांधी यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निश्चित विचार करावा असा सल्ला भाजपाचे आणि नीतीशकुमार यांचे राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने पीटीआयच्या हवाल्याने दिले आहे. यावेळी …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पाच टप्प्यात महिलांची मते ज्या उमेदवाराला तोच विजयी

पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ …

Read More »

राहुल गांधी यांचे वक्तव्य, इंडिया आघाडी एक वैचारिक निवडणूका…

सध्याच्या विद्यमान निवडणूका या इंडिया आघाडी वैचारिकतेच्या आधारावर निवडणूका लढवित आहे. तसेच लोकसभा निवडणूक ही संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या अशा दोन शक्ती यांच्यात होत आहे अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी मांडली. काँग्रेस पक्षाचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा विश्वास, मविआचे सरकार राज्यात नाही तर देशात…

बुलढण्यातील प्रचार सभेतून यवतमाळ वशिंची जागा आपण जिंकणार असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त करतानाच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात नाही तर देशात सरकार येईल, असे चित्र आहे .. भाजपाच सरकार जे डोक्यावर बसवले ते आता जनतेला नकोय .. दहा वर्ष सत्तेत असूनही विचारता की काँग्रेसने काय केले ? भाजपा केंद्रात …

Read More »

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दिर ओमराजे निंबाळकर -भावजय अर्चना पाटील यांच्यात लढत

उस्मानाबाद पूर्वीच्या तर आताच्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर अर्थात पद्मसिंह पाटील यांच्या बंधुचे सुपुत्र यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पर्यायी उमेदवार नसल्याने अखेर भाजपा आमदार राणा जगजीत पाटील यांच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्याण, हातकणंगले, पालघर आणि जळगांवमधून उमेदवार जाहिर

जळगांव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून भाजपाने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे नाराज झालेले खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपाला सोडून शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा पक्षाची खासदारकी सोडून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केल्या बद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे …

Read More »

प्रविण दरेकर यांची माहिती, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्या महाराष्ट्रात सभा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे. येत्या १० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहेत, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा विश्वास, २०२४ मध्ये परिवर्तन घडणार म्हणजे घडणार

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने आता हळू हळू राजकिय नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकिय दौरे सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे सध्या यवतमाळ दौऱ्यावर गेले होते. तेथे आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘यवतमाळ वाशीम जिंकणार म्हणजे जिंकणारचं असा विश्वास व्यक्त करतानाच. सभेसाठी आलेली प्रचंड …

Read More »

महाराष्ट्रातील सव्वा कोटी कामगार निवडणूकीत झाले अॅक्टीव्ह

येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, शेतकरी एकूणच जनता विरोधी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करा, असा एकमुखी ठराव महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनानी केला आहे. मुंबईत राज्यातून आलेल्या कामगार प्रतिनिधींच्या राज्यव्यापी संमेलनात ‘ मोदी सरकारचा पराभव’ करण्यासाठी कामगार कर्मचाऱ्यानी कंबर कसली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परेल येथील महात्मा गांधी सभागृहात शनिवारी कामगार …

Read More »