Breaking News

Tag Archives: लोकसभा निवडणूक २०२४

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, पोस्टल बॅलेटने मतमोजणीला सुरुवात… जयराम रमेश यांनी अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांनी धमकाविल्याचे पुरावे द्यावेत

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार असल्याने विरोधी गट इंडिया आघाडीला आश्चर्य वाटण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत विक्रमी बरोबरी साधत आहेत. गेल्या ८० दिवसापासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. बहुतांश तज्ज्ञांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला निवडणुकीत सर्वात जास्त पसंती दिली असली तरी सत्ताधारी युतीच्या …

Read More »

आयडीबीआय आणि एलआयसीचे खाजगीकारण? नव्या सरकारच्या काळात होणार अंतिम शिक्का मोर्तब

मागील काही वर्षापासून अनेक केंद्र सरकारच्या मालकीचे उद्योग, बँका यांचे खाजगीकरण घालण्याचा घाट केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घातला होता. मात्र आता लोकसभा निवडणूकांचे निकाल येण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना देशातील दोन मोठ्या वित्तीय संस्था असलेल्या आयडीबीआय बँक आणि एलआयसीच्या खाजगीकरणाच्या अनुषंगाने नवे सरकार स्थापनापन्न झाल्यानंतर आता …

Read More »

एकनाथ खडसे यांची भाजपाला टोचणी, राज्यात महाविकास आघाडीच एक्झिट पोलवरून दिली टोचणी

लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले …

Read More »

लोकसभा निवडणूक २०२४ः एनडीए आणि इंडिया आघाडीबाबत एक्झिट पोल काय म्हणतो फक्त वाचा एक्झिट पोलची माहिती

देशातील ५४८ लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीच्या आज सातव्या टप्प्याच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पार पडली. केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी ५४८ पैकी २७२ चा जादूई आकाडा ज्या राजकिय पक्ष किंवा आघआडीला मिळेल त्या पक्षाची सत्ता केंद्रात स्थापन होणार आहे. दरम्यान देशातील विविध मतदानोत्तर लोकसभा निवडणूकीचे सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्थांनी आपापले दावे आज …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांकडून शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी आणि आढावा मुंबईची मतमोजणी शिवडी येथे होणार

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून, २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी आज शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून मतमोजणीसाठी …

Read More »

७ वा टप्पा, मोदींच्या अविभाजीत लक्षासाठी तयार केलेला टप्पा राओआ पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वाढू शकते

७२ वर्षांतील सर्वात प्रदीर्घ निवडणूक अखेरीस सात राज्यांतील ५७ मतदारसंघांत आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशातील मतदानाने संपली. तीन राज्यांमध्ये – उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये – सहा आठवडे आणि सात टप्प्यांपेक्षा जास्त काळ लोकसभा निवडणूका सुरु होत्या. प्रत्येक कृतीचे प्रतिध्वनी पुढच्या निवडणूकीच्या टप्प्यात उमटत आहेत. ओडिशा आणि झारखंडसाठी हा …

Read More »

इंडिया आघाडीः मल्लिकार्जून खर्गे यांचा विश्वास, २९५ + जागा जिंकणार बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली माहिती

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील अर्थात सातव्या टप्प्यातील मतदान संपण्यपूर्वीच नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई, आम आदमीचे पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, माकपचे नेते सीताराम …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या सातव्या टप्प्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओ़डिशा, हिमाचल प्रदेश, झारंखड आणि चंदिगड मधील मतदान

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात आज १ जून रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीसह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील ५७ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे, जिथून वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिस-यांदा लोकसभा निवडणूकीसाठी उभे आहेत. दुपारी १ वाजेपर्यांत या ८ ही राज्यांमधील ५७ जागांवर ४० टक्के मतदान …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती, राज्यातील आचारसंहिता सध्या शिथिल नाहीच नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. आचार …

Read More »

सहाव्या टप्प्यातील प्रचार थंडावला, पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला रवाना पोहोचताच विवेकानंद मेमोरियल मध्ये पूजा अर्चेला सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज थंडावला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आपल्या नियोजित अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेमोरियल मधील देवतांचे पूजन केले. त्यानंतर आता ४५ तासांचे ध्यान सत्र सुरू करतील, असे …

Read More »