२०१४ साली केंद्रात भाजपाप्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी देशातील पहिल्या टप्प्यात ५० शहरांची निवड स्मार्ट सिटी या योजनेंतर्गत मोदी सरकारने केली. त्यानंतकर १५० शहरांची निवड करण्यात आली. पुढे देशातील प्रत्येक राज्य सरकारांवर या स्मार्ट सिटीची निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकारने सोपविली. ही योजना सुरु होऊन …
Read More »