बिहारमधील राजकिय उलथापालथीला अखेर दृष्यरूप येत असून भाजपाची साथ सोडून इंडिया आघाडीत सहभागी झालेले बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल संयुक्तचे प्रमुख नितीनकुमार यांनी पुन्हा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन केलेल्या सरकारचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाजपा आणि जीतनराम माझी यांच्या पाठिंब्यावर नव्या सरकार स्थापनेचा दावा केला. या नव्या …
Read More »