मागील नऊ वर्षापासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या कामांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच सरकारची पाट थोपटून घेत कोरोना काळापासून देशातील गरीब आणि कष्टकरी वर्गाला मोफत धान्य देण्याची घोषणा सुरु केली. ती पुढील पाच वर्षे अशीच सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगत माजी आमदार नरसय्या आडम …
Read More »