Breaking News

Tag Archives: विधानसभा निवडणूक

नाना पटोले म्हणाले, जागावाटप मेरिटनुसार झाले तरच मविआचा फायदा नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे …

Read More »

शरद पवार यांचा थेट इशारा, मला सरकार बदलायचय, चार-सहा महिने थांबा इंदापूर आणि पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना दिला इशारा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अपराजित म्हणून असलेल्या भाजपाला बहुमताच्या जवळपास फिरकू न देण्याचे आव्हान देशभरातील विरोधकांनी केले. इंडिया आघाडीने भाजपा आणि भाजपा प्रणित आघाडीला २९० जागांवर रोखले. तर काँग्रेसला ९९ जागांवर तर इंडिया आघाडीला २३५ जागांवर रोखले. तर त्यातच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी भाजपा प्रणित महायुती सरकारला तर १७ जागांवर रोखत …

Read More »

​उद्धव ठाकरे यांचा निर्धार, …विधानसभा निवडणूकीत १८० ते १८५ जागा जिंकणार संघटनात्मक बांधणीवर भर द्या!

लोकसभा निवडणूका नुकत्याच होऊन केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थानापन्न झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूका येऊ घातल्या असून त्यासाठी आणखी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून २८८ मतदार संघात संघटनात्मक बांधणी करून ताकदीने कामाला लागा, अशा आदेश शिवसेना उबाठा …

Read More »

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या विधानसभेत भाजपाबरोबर तिसऱ्यांदा सत्तेत

लोकसभा निवडणूकीसोबतच अरुणाचल प्रदेशातील २०२४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. यावेळी पहिल्यांदाच भाजपाने उभ्या केलेल्या १० उमेदवारांच्या विरोधात विरोधा कोणीच निवडणूकीसाठी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया सुरु असतानाच भाजपाच्या १० जागा बिनविरोध निवडणूक आल्या. त्यानंतर ५० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत अजित पवार गटाच्या अर्थात पक्षाच्या ३ जागा जिंकत अरूणाचल …

Read More »

अरूणाचल प्रदेशमध्ये निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाने १० जागा जिंकल्या

देशात सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जही सर्वपक्षिय उमेदवारांनी भरले आहेत. देशात सार्वत्रिक निवडणूकीबरोबरच काही राज्यांच्या अर्थात अरूणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यातील विधानसभा निवडणूकाही पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर अरूणाचल विधानसभा निवडणूकीत भाजपाने ३० मार्च २०२४ रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या …

Read More »

… निवडणूकीमुळे या सामाजिक परिवर्तनाला गती मिळेल?

मध्य प्रदेश परिवर्तनाच्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या बदलाला गती मिळेल का? कोणत्याही राजकीय बदलामुळे या राज्यात खोल पण दीर्घकाळ रखडलेल्या सामाजिक बदलाचा मार्ग मोकळा होईल का? की, राज्याच्या स्थापनेपासून राज्यावर वर्चस्व असलेल्या शक्तिशाली सामाजिक आणि आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करणाऱ्या राजकीय डावपेचांचा आणखी एक काळ आपल्याला पहायचा आहे का? मध्य …

Read More »

राहुल गांधी यांनी भाजपाच्या कोणत्या नेत्याला दिली? “पनौती” ची उपमा

सध्या देशात लोकसभा निवडणूकांची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. त्यानुसार सध्या भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभांतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच …

Read More »

पराभवानंतर कर्नाटकात धुमसतोय असंतोषः माजी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांचा घरचा आहेर भाजपा २५ खासदारांची तिकीटे कापणार असल्याची शक्यता

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागल्यानंतर कर्नाटक भाजपा संघटनेत मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून पक्षात आतापासूनच उघड वाद होऊ लागले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि उत्तर बंगळुरुचे खासदार डीव्ही सदानंद गौडा यांनी आरोप केला आहे की, पक्षातील काही नेते त्यांचे …

Read More »

नाना पटोले म्हणाले,…मीच प्रदेशाध्यक्ष राहणार महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक

महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, आगामी निवडणूकांमध्ये मविआसोबत मित्रपक्षांनाही स्थान… सहा जणांची समिती ठरविणार लोकसभा आणि विधानसभा वाटप

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या व कुणी लढवाव्यात यावर सविस्तर चर्चा काल महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली. मात्र याबाबतची सविस्तर चर्चा मविआच्या सहा जणांच्या बैठकीत ठरविण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी …

Read More »