Breaking News

Tag Archives: शिवसेना उबाठा

प्रविण दरेकर यांची टीका, खुनशी कोण हे महाराष्ट्राला दिसून आलेय संजय राऊतच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या घोड्यावर बसवतायत

तुम्ही एवढे मोठे आंदोलन उभे करत असताना खुन्नस काय असतो हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले असते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करायला देताहेत. सुडाची भावना असती तर ते तसे वागले असते. परंतु ते लोकशाही मार्गाला मानणारे आहेत. तुम्हीच आंदोलनाआडून किती खूनशी आहात हे महाराष्ट्र पाहतोय. सर्वांना अरेतुरे करता. त्यामुळे खूनशी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, सेक्युलर सिव्हील कोड, मोदींनी हिंदूत्व सोडलं का? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर करा माझा पाठिंबा

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाचेही नाव जाहिर करा. त्यासाठी माझा पाठिंबा असेल अशी घोषणा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना करत यावेळी पक्षाचे नेते आहेत त्यामुळेच तर जागा निवडून येतात. त्याकरीता महाविकास आघाडीने चेहरा जाहिर करावा. मी पाठिंबा देतो अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यांनी …

Read More »

आशिष शेलार यांचा टोला, मुख्‍यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर महाविकास आघाडीच्या मेळाव्यावरून टीका

आमचाच मुख्‍यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्‍गना करणा-या उबाठा गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्‍या महाविकास आघाडीच्‍या मेळाव्‍यातील चित्र समोर आले आहेत. तसेच ज्‍याचे आमदार जास्‍त त्‍यांना मुख्‍यमंत्री पद हा महायुतीचा फॉम्‍युला होता हे सत्‍य ही आज उध्‍दव ठाकरे बोलून गेले म्‍हणजे त्‍यावेळी ते मुख्‍यमंतत्री पद मागत होते …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप…भीतीपोटी योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना २५ लाख राख्या पाठविणार

महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा …

Read More »

रावसाहेब दानवे यांचा इशारा,…उद्धव ठाकरेंनी चिथावणीखोर भाषा थांबवावी विधानसभा निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना नाकारेल

दिल्ली दौ-यामधील पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार अशी वल्गना करत आहेत. मात्र हिंदुत्वाला तिलांजली, सरकारी योजनांमध्ये खोडा घालण्याचे प्रयत्न, २०१९ मध्ये जनादेशाचा केलेला अनादर, यामुळे उबाठा सेनेला जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी व्यक्त …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले, बांग्लादेशाने दाखवून दिलेय, कोणी स्वतःला देव समजू नये धारावीवरून अदानीला दिला इशारा

मुंबई माजी मुख्यमंत्री आणि शिवेसना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर बांग्लादेशाच्या सद्यपरिस्थितीवरून निशाणा साधला. बांग्लादेशातील सत्तापालटानंतर उद्धव ठाकरे यांचा मंगळवारपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. य दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला उध्दव ठाकरे दिल्लीत आरक्षणासाठी गेले नाहीत तर मला मुख्यमंत्री करा हे सांगायला गेलेत

उध्दव ठाकरे हे दिल्लीला महाराष्ट्राच्या शेतकरी, महिला, तरुण अथवा मराठा आरक्षण या विषयासाठी गेलेले नाहीत तर मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगायला गेलेत. ते दिल्लीत काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत, असा थेट आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आमदार अॅड आशिष शेलार …

Read More »

बांग्लादेशातील परिस्थितीबाबत भारतातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक पार पडली १२००० ते १३००० भारतीयांना बाहेर काढण्याची आवश्यकता पण बांग्लादेशातील परिस्थिती चिंताजनक नाही-एस जयशंकर

बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भारतातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबोधित करताना म्हणाले की, हिंसाचारग्रस्त देशातील १२,०००-१३,००० भारतीयांना बाहेर काढण्याची आवश्यकता पण बांग्लादेशातील परिस्थिती चिंताजनक नाही, असे सूत्रांनी सांगितले. …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, अब्दाली शाहचा वंशच, वळ बघायला आला होता का? धनुष्यबाण हटवा, मला मशाल हवीय शाखे शाखेंच्या फलकावर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या मशालीने भाजपाचा पराभव केला. तरीही मध्यंतरी बालेवाडीत एकमेकांच्या पाठीवर पडलेले वळ बघायला अब्दाली शाहचे वंशच इथे आले होते का असा सवाल करत तो अब्दाली शाह तो होता. आताचा अमित आहे हे विसरू नका असे सांगत जशी औरंगजेबाची कबर इथे महाराष्ट्रात बांधली तशी भाजपाची कबरही महाराष्ट्रात …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, उद्धव ठाकरेंना चिथावणीखोर भाषा शोभत नाही धर्माच्या आधारावर मते घेण्याची भाषा

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि तुमची काय क्षमता आहे, असाही सवालही केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना चिथावणी देणारी भाषा शोभत …

Read More »