Breaking News

Tag Archives: हवामान बदल

निती आयोगानंतर एस अॅण्ड पी ग्लोबल म्हणते भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार इंडिया फॉरवर्ड: इमर्जिंग पर्स्पेक्टिव्हज” च्या पहिल्या आवृत्तीत दावा

निती आयोगाचे सीईओ सुब्रह्यण्यम यांनी २०३० पर्यत भारती तिसऱ्या स्थानाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे भाकित केले. त्यानंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि २०३०-३१ पर्यंत उच्च-मध्यम-उत्पन्न श्रेणीमध्ये संक्रमण करणार आहे, या आर्थिक वर्षात ६.७ टक्क्यांच्या अंदाजित वार्षिक विकास दराने प्रेरित आहे, असे एस अॅण्ड पी S&P ग्लोबलने …

Read More »