Breaking News

Tag Archives: थांबा होणार २.५० मिनिटाचा

अश्विनी वैष्णव यांची माहिती, पुढील पाच वर्षांत मुंबईसाठी २५० नवीन लोकल ४१ नवीन प्रकल्प , ५८७७ किमीचे नवीन रेल्वे जाळे

वर्ष २०२४-२५ साठीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रुपये १५,९४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात राज्यात ४१ नवीन रेल्वे प्रकल्प, ५८७७ किमी चे नवीन रेल्वे जाळे, पुढील पाच वर्षांत २५० नवीन लोकल रेल्वे सेवा तर अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत १२८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास यासर्व बाबींचा समावेश केला …

Read More »