राज्यात मुळ पक्षातून फुटून मुळ पक्षच पळविण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. या प्रथेचे पालन आता आमदारांच्या घरातही सुरु झाले असून त्याचाच एक भाग असलेल्या अजित पवार गटाचे आमदार तथा राज्याचे मंत्री धर्मराव बाब आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडीलांनी घेतलेला निर्णय पटला नाही. त्यामुळे शरदचंद्र पक्षात प्रवेश करत …
Read More »