अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे. धर्मरावबाबा आत्राम पुढे बोलताना म्हणाले की, अन्न विश्लेषण प्रयोगशाळा …
Read More »धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
राज्यात मुळ पक्षातून फुटून मुळ पक्षच पळविण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. या प्रथेचे पालन आता आमदारांच्या घरातही सुरु झाले असून त्याचाच एक भाग असलेल्या अजित पवार गटाचे आमदार तथा राज्याचे मंत्री धर्मराव बाब आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडीलांनी घेतलेला निर्णय पटला नाही. त्यामुळे शरदचंद्र पक्षात प्रवेश करत …
Read More »