मागील काही दिवसांपासून मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते गल्लीबोळात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकच चर्चा करत राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी असा सवाल सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आणि किती टप्प्यात घेणार याचा …
Read More »शरद पवार यांचा टोला, … महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होत नाही हा विरोधाभास शांतता व सामंज्यस राखावे
बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले …
Read More »