उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एफएसएसएआय FSSAI ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना उत्पादन आणि विक्रीवर कठोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न सुरक्षा …
Read More »यंदाच्या दिवाळीत देशभरात ३.७५ लाख कोटींची खरेदी
यंदा दिवाळीत जोरदार मागणी असल्याने देशभरातील बाजारपेठांमध्ये ३.७५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी व्यवसाय झाला आहे. गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा आणि तुळसी विवाह हे सण अद्याप यायचे आहेत. या सणांमध्ये ५० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण …
Read More »