जेव्हा जनता पक्षाची निर्मिती झाली तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटले नव्हते. निवडणुकीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान म्हणून निवडून आले. आज, आम्ही लोकांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही त्यांना त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारा पर्याय देऊ शकतो. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळाचा कोण भाग आहे हे आपण ठरवू शकतो,’ असे राष्ट्रवादी …
Read More »शेतकरी बांधवांची दिवाळी गोड, लवकर मिळणार सरकारच्या या योजनेचा लाभ.. केंद्राच्या या योजनेचा लवकरच मिळणार शेतकऱ्यांना लाभ
शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळतो. राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात. यातील एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा १५ वा हप्ता लवकरच मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना …
Read More »