निती आयोगाचे सीईओ सुब्रह्यण्यम यांनी २०३० पर्यत भारती तिसऱ्या स्थानाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे भाकित केले. त्यानंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि २०३०-३१ पर्यंत उच्च-मध्यम-उत्पन्न श्रेणीमध्ये संक्रमण करणार आहे, या आर्थिक वर्षात ६.७ टक्क्यांच्या अंदाजित वार्षिक विकास दराने प्रेरित आहे, असे एस अॅण्ड पी S&P ग्लोबलने …
Read More »