‘नाशिकमधून येवल्यात येताना प्रश्न एकच पडतो एवढी वर्ष सत्ता असताना साधे रस्ते झाले नाहीत. एवढे वर्ष याच तालुक्यात जे मंत्री राहिले आहेत, त्यांना वाटलं नाही का की कधी तरी आपण कायापालट करावा असा सवालही यावेळी करत अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, आणि खोके सरकार अवकाळी पावसासारखे डोक्यावर बसले आहे. …
Read More »