Breaking News

Tag Archives: Aditya Thackeray questioned CM Shinde

आदित्य ठाकरे यांची टीका, …हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आला कसा ? राज्यात स्पर्धा परीक्षांच्या घोळाप्रमाणे उद्योगांचे घोळ

‘नाशिकमधून येवल्यात येताना प्रश्न एकच पडतो एवढी वर्ष सत्ता असताना साधे रस्ते झाले नाहीत. एवढे वर्ष याच तालुक्यात जे मंत्री राहिले आहेत, त्यांना वाटलं नाही का की कधी तरी आपण कायापालट करावा असा सवालही यावेळी करत अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, आणि खोके सरकार अवकाळी पावसासारखे डोक्यावर बसले आहे. …

Read More »