Breaking News

Tag Archives: bjp

मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टीकास्त्र

मुंबई: प्रतिनिधी भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्र्यांची या मंत्र्यांवर …

Read More »

भाजपाची बी-टीम आहे की नाही हे काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगावे वंचित आघाडी प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र आता त्यांच्याकडून आघाडीत समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहेत. परंतु आम्ही भाजपची बी टीम आहोत का याचे स्पष्टीकरण सर्वात आधी कॉग्रेस-राष्ट्रवादीने करावे असा सवाल वंचित आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. भारिप-बहुजन संघाच्या कार्यालयात आयोजित …

Read More »

भाजपाचे सरकार कोणताही भेदभाव न करता जनतेची सेवा करेल प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी भाजपाने लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजपा आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही …

Read More »

विखे-पाटीलांच्या मंत्री पदाचा निर्णय कोअर कमिटी घेणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. त्यानुसार अखेर त्यांनी आज आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश लवकरच होईल त्यांना कोणते पालक मंत्रीपद किंवा कोणते मंत्रीपद द्यायचं हे भाजपचे कोर कमिटी निर्णय घेणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

विखे-पाटलांचा विरोधी पक्षनेता आणि आमदारकीचा राजीनामा भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार

मुंबईः प्रतिनिधी मागील दिवसांपासून काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सतत झडत होत्या. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची आज दुपारी भेट घेत आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत अहमदनगरमधून पुत्र …

Read More »

खैरेंचा मंत्रीमंडळात समावेश हा शिवसेनेचा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन

औरंगाबादः प्रतिनिधी शिवसेनेचे जेष्ठ नेते यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करायचा की नाही हा शिवसेनेचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे मंत्रीमंडळ तयार केल्यानंतर त्या मध्ये चंद्रकांत खैरेंचा समावेश होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण यावर भाष्य …

Read More »

१६% आणि १०% आरक्षण हे वेगवेगळे विषय मेजर जनरल सिन्हो यांचा अहवाल महत्वाचा ठरेल

औरंगाबाद: जगदीश कस्तुरे केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांना दिलेले दहा टक्के आरक्षण यंदा लागू करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील खुल्या प्रवर्गाची प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा याआधी जी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती ती आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात दहा …

Read More »

कर्नाटक निवडणुकीचे निकाल जनतमताची दिशा स्पष्ट करणारे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे मत

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांची पार्श्वभूमी ही वेगळी असून जनता एकाच पद्धतीने विचार करत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा झाला असताना कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ पैकी फक्त २ जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये काँग्रेस …

Read More »

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टीका

मुंबईः प्रतिनिधी खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत!अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाबरोबरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले असून सरकारच्या या कारभारावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त …

Read More »

चंद्रकांत खैरेंचे पुर्नवसन करण्यावाचून भाजपाकडे पर्याय नाही पराभवाला शिवसेनेसह भाजपही जबाबदार

औरंगाबादः जगदीश कस्तुरे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत औरंगाबादेत हिंदू मतांच विभाजन भाजपामुळे झाल्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना निसटता पराभव पत्करावा लागला.ही गोष्ट चंद्रकांत खैरेंनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षातही आणून दिलेली आहे. यामुळे एम.आय.एम. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तीयाज जलील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. या घटनेमुळे औरंगाबादेत …

Read More »